ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पालगतच्या गावांमध्ये मानव-वाघ संघर्ष गंभीर वळणावर असून, याबाबतच्या उपाययोजनांऐवजी वनमंत्री गणेश नाईक यांना पंचतारांकित पर्यटनाची चिंता असल्याचे व्याघ्र…
संपूर्ण जगात वनक्षेत्राचा झपाट्याने ऱ्हास झाला आहे, भारतसुद्धा त्याला अपवाद नाही. वनक्षेत्राच्या ऱ्हासाबरोबरच वाघांच्या अधिवासातसुद्धा घट झाली आहे. शिवाय वाघांची…