
केंद्र शासनाने ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाच्या घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन केले आहे.
केंद्र शासनाने ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत प्रत्येक नागरिकाच्या घरावर राष्ट्रध्वज लावण्याचे आवाहन केले आहे.
बहाडोली वैतरणा नदीत अडकलेल्या जीआर इन्फ्रा या कंपनीच्या कामगारांना जिल्हा प्रशासन आणि एनडीआरएफ यांनी तब्बल १२ तास अथक प्रयत्न करून…
दोन दिवसांपूर्वी विराजसचा एफ.वाय.बी.कॉमच्या सत्र परीक्षेचा निकाल लागला. परीक्षेमध्ये मनासारखे गुण न मिळाल्याने तो नाराज होता.
आणीबाणी काळात कारावास भोगलेल्या नागरिकांना देण्यात येणारी निवृत्तीवेतन योजना पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
आजच्या लेखामध्ये आपण यूपीएससी मुख्य परीक्षा सामान्य अध्ययन पेपर दोनमधील आंतरराष्ट्रीय संबंध या मुख्य अभ्यासघटकाशी संबंधित, भारताचे उर्वरित जगातील देशांशी…
तरुणींशी मैत्रीचे आमिष दाखवून एकाला चोरट्यांनी १८ लाख ३७ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला.
बनावट वैवाहिक संकेतस्थळाच्या माध्यमातून उपवर वधूचे बनावट परिचयपत्र तयार करायचे.
जो रूट (नाबाद ७६ धावा) आणि जॉनी बेअरस्टो (नाबाद ७३) यांच्या अप्रतिम फलंदाजीमुळे पाचव्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंडला विजयाची संधी…
‘‘भारतीय स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास हा मर्यादित काळापुरता किंवा ठराविक लोकांपुरताच नाही. देशाच्या कानाकोपऱ्यातील अनेकांनी स्वातंत्र्यलढय़ात आपले बलिदान दिले.
जगात सर्वत्रच महागाई वाढत असल्याने जगातील सर्वच देशांना महागाईचे ओझे वाटू लागले आहे.
मार्केट यार्डातील घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत फळभाज्यांची आवक वाढली आहे.
त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी घरातच उपचार घेत आहेत.