scorecardresearch

अक्षय येझरकर

72 percent turnout for Gram Panchayat elections in Palghar taluka
पालघर: ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ७२ टक्के मतदान

पालघर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये तसेच नऊ ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये ७२ टक्क्यापेक्षा अधिक मतदान होण्याची चिन्ह दिसून  आहेत.

rajan vichare
ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या एकमेकांसमोर

धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे.

लोकमानस: ‘लोकशाही मार्गा’ने लोकशाहीचा गळा घोटणे

‘अन्यथा’ या सदरातील ‘प्रेम आणि कर्तव्य’ या मथळय़ाचा लोकप्रिय लेखक युवाल नोआ हरारी यांच्या भाषणाच्या स्वैर अनुवादावर आधारलेला लेख (शनिवार,…

Mumbai Port Project
मुंबई पारबंदर प्रकल्प; ७०० मेट्रिक टन ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची एका रात्रीत उभारणी

मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) ७०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) यशस्वीपणे…

mumbai high court
मुंबई: राज्यातील कारागृहांची संख्या वाढणार; राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

सद्यस्थितीला राज्यात ३६ कारागृहे असून २३,२१७ कैद्यांना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे.

bjp flag
पुणे विद्यापीठावर भाजपचेच वर्चस्व; महाविकास आघाडीला एकच जागा

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत नऊ जागा मिळवत भारतीय जनता पक्षानेच वर्चस्व राखले.

पुणे: रस्ता सुरक्षा समितीची बैठक तातडीने बोलवा; खासदार सुप्रिया सुळे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

बैठका नियमित घेऊन रस्ता सुरक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात.

Bhagat Singh Koshyari
औरंगाबाद: राज्यपाल कोश्यारींच्या विधानावरून नवा वाद

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.

लोकसत्ता विशेष

ताज्या बातम्या

मराठी कथा ×