‘वार वार वारी’ हा कुमार शाहनींनी १९८७ मध्ये दिग्दर्शित केलेला कथापट अवघ्या २५ मिनिटांचा.
‘वार वार वारी’ हा कुमार शाहनींनी १९८७ मध्ये दिग्दर्शित केलेला कथापट अवघ्या २५ मिनिटांचा.
काँग्रेसने सात दशके दलित-आदिवासी आणि ओबीसींना विकासापासून वंचित ठेवले. या समाजांना आरक्षण देण्यास पंडित नेहरूंनी विरोध केला होता. डॉ. आंबेडकरांना…
पालघर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीमध्ये तसेच नऊ ठिकाणी होणाऱ्या पोटनिवडणुकीमध्ये ७२ टक्क्यापेक्षा अधिक मतदान होण्याची चिन्ह दिसून आहेत.
धर्मवीर आनंद दिघे हे कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थान आहेत. त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख करण्यात येत आहे.
‘अन्यथा’ या सदरातील ‘प्रेम आणि कर्तव्य’ या मथळय़ाचा लोकप्रिय लेखक युवाल नोआ हरारी यांच्या भाषणाच्या स्वैर अनुवादावर आधारलेला लेख (शनिवार,…
या आठवडय़ाच्या सुरुवातीलाच शिमगा आल्याने नंतरच्या धुळवडीत एका महत्त्वाच्या विषयावर भाष्य करावयाचे राहून गेले.
मुंबई पारबंदर प्रकल्पातील (शिवडी-न्हावाशेवा सागरी सेतू) ७०० मेट्रिक टन वजनाच्या ऑर्थोट्रॉपिक स्टील डेकची मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (एमएमआरडीए) यशस्वीपणे…
सद्यस्थितीला राज्यात ३६ कारागृहे असून २३,२१७ कैद्यांना ठेवण्याची त्यांची क्षमता आहे.
सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे अधिसभेच्या पदवीधर गटातील निवडणुकीत नऊ जागा मिळवत भारतीय जनता पक्षानेच वर्चस्व राखले.
बैठका नियमित घेऊन रस्ता सुरक्षेच्या समस्या तातडीने मार्गी लावाव्यात.
छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे जुन्या काळातील नायक होते, या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या वक्तव्यावरून नवा वाद निर्माण झाला आहे.
जन्म आणि मृत्यू यामधलं जगणं म्हणजे आयुष्य. मानवी जीवनात सगळय़ात महत्त्वाचं काय असेल, तर हे आयुष्य सुसह्यपणे जगणं.