‘अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तर भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येते’ या एरवी खऱ्या ठरणाऱ्या समजुतीला काही अपवाद असू शकतात; हे लक्षातच न…
‘अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरले तर भ्रष्टाचारावर नियंत्रण आणता येते’ या एरवी खऱ्या ठरणाऱ्या समजुतीला काही अपवाद असू शकतात; हे लक्षातच न…
उन्हाळा आता वाढू लागेल, खरिपाच्या कामांआधी पुन्हा एकीकडे गरीब, अल्पभूधारक शेतकरी कुटुंबांतून रोजगार हमी योजनेवर काम मागणाऱ्यांची संख्या वाढेल आणि दुसरीकडे…
विहिरींच्या कामासंबंधीचे प्रश्न पूर्ण राज्यातून आलेले दिसतात. मागील दोन वर्षांत विहिरींची संख्या वाढवण्याचा जोरदार प्रयत्न शासनाकडून होत आहे.
दुष्काळ जाहीर करण्यासाठीच्या नियमावली आणि निकषांप्रमाणे ४० तालुक्यांत दुष्काळ जाहीर झाला आहे.
महाराष्ट्रातील २४ जिल्ह्यांत यंदा पाऊस कमी झाला. कधी पावसाची ओढ तर कधी थोडय़ा वेळात अति पाऊस अशी स्थिती अनेक ठिकाणी…
‘बार्बी’ चित्रपटात पुरुषांना दुय्यम लेखण्यात आलं असून ‘पुरुष म्हणजे वाईट,’ असं चित्र मुलामुलींपुढे उभं केल्याची तक्रार सोशल मीडियावर अनेक लोक…
गरिबीची व्याख्या निश्चित करता आली, तर ती दूर करण्यासाठी योग्य प्रयत्न करता येतील.
या योजनेची अंमलबजावणी करताना, ती राबवणाऱ्यांना आणि त्यावर काम करणाऱ्या गावकऱ्यांना अनेक भले-बुरे अनुभव येत राहिले.
महाराष्ट्रातील १५१ तालुके दुष्काळसदृश परिस्थितीत आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी जाहीर केले.
कामाची मागणी असूनही ६८ टक्के गावांतून कामे सुरूच करण्यात आली नाहीत,
पालघरमधील कुपोषणाची नोव्हेंबर २०१५ मध्ये आलेली बातमी काही जणांना आठवत असेल
माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांचे एका गोष्टीसाठी मन:पूर्वक अभिनंदन केले पाहिजे.