
परंपरा आणि बौद्धिक स्वातंत्र्य यांचे हाडवैर असते अशी आपली समजूत असते. तशात परंपरा धर्माशी निगडित असेल तर या स्वातंत्र्याचा आणखी…
परंपरा आणि बौद्धिक स्वातंत्र्य यांचे हाडवैर असते अशी आपली समजूत असते. तशात परंपरा धर्माशी निगडित असेल तर या स्वातंत्र्याचा आणखी…
भूदान यात्रेतील एक प्रसंग आहे. विनोबांना भेटायला अनेक लोक येत असत. सर्व वयोगटाचे आणि समाजाच्या सर्व स्तरांतील व्यक्तींचा यामधे समावेश…
भारताला स्वातंत्र्य मिळाले त्या सुमारास म्हणजे १९४६-४७ मधे विनोबांच्या हातून एक अद्भुत चिंतनिका तयार झाली- ‘ज्ञानदेवांची भजने (चिंतनिकेसह) आणि चांगदेव…
माझ्या वागण्यात दोष दिसले तर त्यांचे अनुकरण करू नका. उलट ते दोष मला नम्रपणे सांगता आले नाहीत, तर जसे सांगता…
माझ्यावर कोणाची सत्ता असूं नये, आणि शक्य तर माझी दुसऱ्यावर असावी, ही आजची स्वतंत्रतेची वृत्ति आहे.
भूदानाच्या प्रक्रियेत केवळ हृदय परिवर्तनावर भर होता. हृदय परिवर्तन एकतर सहजपणे होत नाही आणि झाले तर तो दांभिकपणा असतो.
साम्ययोगाच्या कल्पनेनुसार शासन खेडय़ा-खेडय़ांत वाटले जाईल. मुख्य केंद्रात नाममात्र सत्ता राहील.’
विनोबांनी जमिनीचा प्रश्न सोडवण्यासाठी गांधीजींचा सत्याग्रहाचा मार्ग नाकारला.
सरकार, प्रस्थापित विशेषत: जमीनदार वर्ग यांचे हितसंबंध जपणारा उपक्रम म्हणूनही भूदानाकडे पाहिले गेले.
विनोबांनी ‘राजा’ऐवजी प्रजेची स्थापना केली आणि राजसूयचा प्रजासूय यज्ञ झाला.
विनोबांनी सेवा व चित्तशुद्धीचा विवेक माउलींकडून घेतला. या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानेश्वरीमधे अत्यंत नेमकी ओवी आली आहे.
विनोबा खरे तर दोन्ही मार्ग नाकारतात, तथापि त्यांच्यात असणारा चांगला भाग ते आदरपूर्वक स्वीकारतात.