सत्पुरुष आपल्या मनातील मोह-ममता उकलून दाखवत असतात.
जी प्रत्यक्षात नाहीच, तिचं वर्णन तरी काय करावं, या सुरात अंतरिक्ष नारायण मायेबाबत बोलत आहे
चिंतनाला कृतीची जोड हवीच. जे वाचू त्यातलं काहीतरी आचरणात आणण्याचा प्रयत्न हवा. ते आचरणात उतरवण्याचा अभ्यास हवा.
मायेच्या पकडीतून भलेभले सुटलेले नाहीत आणि म्हणूनच या मायेच्या प्रभावातून सुटण्याचा उपाय जनक राजा नवनारायणांना विचारीत आहे.
राजा जनक हा अपरंपार वैभवाचा धनी होताच, पण महापराक्रमी आणि तितकाच वैराग्यशीलही होता.
चैतन्य प्रेम सद्गुरू बोधानुसार आचरण साधणं ही सोपी गोष्ट नाहीच आणि हा साधनाभ्यास सतत करायचा आहे. तो सदासर्वदा सर्वकाळ करायचा…
चैतन्य प्रेम माणसाचा या जगातला सर्वात मोठा शत्रू आणि सर्वात मोठा मित्र एकच आहे आणि ते म्हणजे-त्याचं मन! सत्शास्त्रंही सांगतात…
जिथं संकुचितपणा सुटलेला असतो, तिथं ‘मी’केंद्रित धारणा, कल्पना, भावना, वासना लोपलेल्या असतात. भ्रम, मोह, आसक्ती मावळलेली असते.
एकाला दारुचं फार व्यसन होतं आणि त्याच्या मित्रानं सदगुरुंकडे त्याच्या या व्यसनाची तक्रार केली.
मानवी मनावर साकाराचाच प्रभाव आहे आणि त्या साकाराशी जोडलेलं जे प्रेम आहे, जो भाव आहे त्याला आकार नाही! कारण तो…