लसणाला आहारात महत्त्व आहे. मात्र, देशी वाण असलेला औषधी लसूण दुर्मीळ झाला आहे.
लसणाला आहारात महत्त्व आहे. मात्र, देशी वाण असलेला औषधी लसूण दुर्मीळ झाला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर सहा महिन्यांनी सांगलीत शरद पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांच्या गटाला गळती लागली असून…
मिरज विधानसभा मतदार संघामध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारीसाठीची मोर्चेबांधणी सुरू झाली असून आयात विरूध्द निष्ठावंत असा सामना आताच रंगू लागला…
लोकसभेमध्ये सांगलीचे प्रतिनिधीत्व सध्या भाजपकडे असले आणि तीन महिन्यावर आलेल्या निवडणुकीमध्ये भाजपसमोर पक्षांतर्गत बरोबरच काँग्रेसचे आव्हान समोर दिसत असताना वंचित…
यंदा पर्जन्यमान कमी असल्याने राजकीय नेत्यांच्या पाण्याच्या प्रश्नी भावना तीव्रच राहणार आहेत. कोयनेवर केवळ शेतीच नव्हे तर अनेक गावांच्या पाणी…
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सांगलीचा गड काबिज करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हालचाली सुरू केल्या आहेत.
सांगली जिल्ह्यात रब्बी ज्वारीची २० टक्के क्षेत्रावर पेरणीच झाली नसल्याचे उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ यांनी सांगितले.
आटपाडी तालुक्याचे राजकारण माणगंगा साखर कारखाना निवडणुकीनंतर वेगळ्या वळणावर सध्या असून देशमुख वाड्यावर यामुळे दुहीची बीजे फुलतात की काय अशी…
जत, आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील बहुसंख्य गावांची स्थिती व्यंकटेश माडगूळकरांच्या बनगरवाडीसारखी होत असताना लोकप्रतिनिधी मात्र राजकीय कुरघोड्या करण्यात मग्न राहत असतील…
गेल्या आठवड्यापासून कृष्णा कोरडी ठाक पडली आहे. याचे परिणाम केवळ शेतीपिकावरच नव्हे तर अनेक गावच्या पाणीपुरवठ्यावरही झाला आहे.
खानापूर तालुक्यातील भाळवणीचे पैलवान चंद्रहार पाटील यांनी रक्तदान चळवळीच्या माध्यमातून मतदार संघातील सर्वच गावांशी गेल्या तीन चार महिन्यापासून संपर्क सुरू…
हातकणंगले लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे पुत्र प्रतिक पाटील यांनाच राष्ट्रवादीची उमेदवारी मिळावी अशी मागणी मुंबईच्या बैठकीत…