
इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांना मतदार संघातच अडकवून ठेवण्यासाठी प्रसंगी त्यांचा गड काबीज करण्याची व्यूहरचना केल्याचे दिसून येते.
इस्लामपूरमध्ये आमदार जयंत पाटील यांना मतदार संघातच अडकवून ठेवण्यासाठी प्रसंगी त्यांचा गड काबीज करण्याची व्यूहरचना केल्याचे दिसून येते.
या भागाचे चार वेळा प्रतिनिधीत्व केलेले अनिल बाबर यांचे आकस्मिक निधन झाल्याने पोकळी निर्माण झाली आहे.
अपेक्षेप्रमाणे सांगली, मिरज या दोन मतदारसंघात भाजपने विद्यमान सदस्य पालकमंत्री सुरेश खाडे आणि सुधीर गाडगीळ यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
महाविकास आघाडीच्या जागा वाटपात खानापूरची जागा शिवसेना (ठाकरे) गटाला की राष्ट्रवादी (शरद पवार) गटाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
इस्लामपूर, तासगाव राष्ट्रवादी काँग्रेसकडे; ‘घड्याळा’चा रुजलेला मतदार जोडण्याचा विचार
येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीतील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि महायुतीतील भाजपला आपले संख्याबळ वाढविण्याचे लक्ष्य आहे.
मिरजेत अल्पसंख्याक समाज तुलनेत अधिक असल्याने ही संधी देण्यात आली असल्याचे मानले जात आहे.
गेल्या पंधरा वर्षांपासून सावलीसारखे पालकमंत्री खाडे यांच्यासोबत प्रा. वनखंडे वावरत होते.
बाजारात आल्याला मोठी मागणी असल्याने आणि नगदी पीक असल्याने लागवडीखालील क्षेत्र वाढत आहे.
कुठल्याही ऋतुबदलाच्या काळात हवामानामध्ये विचित्र बदल होत असल्याचा कायम अनुभव येतो. याचा माणसांबरोबरच पिकांवरही मोठा परिणाम होत असतो.
स्थानिक विरुद्ध बाहेरील या वादात भाजपचे विधान परिषद सदस्य गोपीचंद पडळकर यांच्या जत विधानसभा निवडणूक लढविण्याच्या मनसुब्यांना खीळ बसत आहे.
राजकारणात उद्याची खात्री देता येत नाही आणि विखे पाच वर्षांनंतरचा आतापासूनच विचार करू लागले आहेत.