सानिया यांची ‘स्थलांतर’ ही कादंबरी मनोव्यापाराच्या मन बैचेन करणाऱ्या प्रश्नांच्या घनदाट जंगलात वाचकाला घेऊन जाते, पण नात्यांकडे बघण्याचं डोळसपणही देते.
धर्म आणि रीतिरिवाजांमधल्या बुरसटलेपणावर लेखनातूनच प्रहार करायला हवेत, कारण तेच सर्वदूर पोहोचतं, हे ओळखून लेखन हे पुरुषसत्ताक धर्मव्यवस्थेवरची आपली चीड…
अतिशय मनस्वी लेखिका अमृता प्रीतम, नुसत्याच व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी ती आग्रही नव्हती, की आपल्या लग्नबाह्य संबंधांचं समर्थन करणं एवढय़ापुरतंच तिचं स्त्रीस्वातंत्र्य…