
भयाच्या वैयक्तिक भावनेचा अनुभव प्रत्येकानं घेतलेला असतो. पण ज्यावर सामान्य माणसाच्या हाती उपायच नाही, अशा भयाचं काय?.. हे भय अमानवी…
भयाच्या वैयक्तिक भावनेचा अनुभव प्रत्येकानं घेतलेला असतो. पण ज्यावर सामान्य माणसाच्या हाती उपायच नाही, अशा भयाचं काय?.. हे भय अमानवी…
सानिया यांची ‘स्थलांतर’ ही कादंबरी मनोव्यापाराच्या मन बैचेन करणाऱ्या प्रश्नांच्या घनदाट जंगलात वाचकाला घेऊन जाते, पण नात्यांकडे बघण्याचं डोळसपणही देते.
१९४९ मध्ये लिहिल्या गेलेल्या या पुस्तकात आज वर्तमानात भेडसावणारेच अनेक प्रश्न इरावतीबाईंना त्या वेळी अस्वस्थ करत होते हे लक्षात येतं.
धर्म आणि रीतिरिवाजांमधल्या बुरसटलेपणावर लेखनातूनच प्रहार करायला हवेत, कारण तेच सर्वदूर पोहोचतं, हे ओळखून लेखन हे पुरुषसत्ताक धर्मव्यवस्थेवरची आपली चीड…
पुरुषप्रधान संस्कृतीत घडलेली समाजाची मानसिकता आणि ती घडायला बळ देणाऱ्या धर्मपोथ्या, यांवर तस्लिमा नासरिन या बांगलादेशी लेखिकेनं सातत्यानं झोड उठवली.
अतिशय मनस्वी लेखिका अमृता प्रीतम, नुसत्याच व्यक्तिगत स्वातंत्र्यासाठी ती आग्रही नव्हती, की आपल्या लग्नबाह्य संबंधांचं समर्थन करणं एवढय़ापुरतंच तिचं स्त्रीस्वातंत्र्य…
‘इतरांच्या आयुष्यापासून प्रेरणा घेत त्यावर कथा-कादंबऱ्यांची निर्मिती करणं हे काम खूप सर्जनात्मक आणि आनंददायी असतं.
शनी चौथरा लिंगभेदाच्या पलीकडे जाऊन सर्वासाठी खुला झाला. नारीशक्तीचा विजय झाला!