
अण्णा द्रमुकमध्ये सरचिटणीसपद हे सर्वांत महत्त्वाचे. १९८९ ते २०१६पर्यंत जया अम्मांनीच हे पद सांभाळले.
अण्णा द्रमुकमध्ये सरचिटणीसपद हे सर्वांत महत्त्वाचे. १९८९ ते २०१६पर्यंत जया अम्मांनीच हे पद सांभाळले.
पोटनिवडणुकीचा कौल सर्वसाधारणपणे सत्तारूढ पक्षाच्या बाजूने लागतो. मात्र गेल्या काही वर्षांत मतदारांचे प्राधान्यक्रम बदलले आहेत
ओडिशातील मयूरभंज जिल्ह्यातील बैदापोसी येथे जन्मलेल्या मुर्मू उत्तम प्रशासक मानल्या जातात
राजस्थानात तीनही जागा जिंकता आल्यामुळे काँग्रेसला थोडा तरी दिलासा मिळाला.
विरोधकांशी संवाद साधण्याची जबाबदारी काँग्रेस पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांनी राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांच्यावर सोपवली आहे.
Odisha Naveen Patnaik drops 20 scandal tainted ministers: फेरचरचनेपेक्षा सारे मंत्रिमंडळच त्यांनी बदलले असेच म्हणावे लागेल. २९ मे रोजी पटनाईक…
राज्य स्थापनेची सहानुभूती मिळाल्याने गेल्या वेळी निवडणुकीत तेलंगण राष्ट्र समितीला पाशवी बहुमत मिळाले.
भाजपच्या यशानंतर त्यांना नवी जबाबदारी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र त्यात यश आले नाही आणि त्यांनी भाजपची साथ सोडली.
गेल्या दशकभरात या पक्षाची ताकद कमी झालेली असली तरी वैचारिकदृष्ट्या अनेक संस्थांवर या विचारांची मंडळी जोरकसपणे काम करत आहेत
भाजपला २०१४ मध्ये स्पष्ट बहुमत मिळवूनही राज्यसभेत संख्याबळाअभावी विधेयक संमत करताना अडचण होत होती. त्यावेळी त्यांचे ५५ सदस्य होते.
आपचे नेते व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अहमदाबादमधील भव्य रोड शोची दखल दोन्ही पक्षांना घ्यावी लागली.
या आघाडीचा घटक पक्ष असलेल्या विकासशील इन्सान पक्षाचे अध्यक्ष मुकेश सहानी यांची बिहारच्या मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्यात आली.