
वसई विरार शहरात वीज चोरीच्या घटना वाढत आहे. महिन्याला सरासरी १ कोटी रुपायांची वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.
वसई विरार शहरात वीज चोरीच्या घटना वाढत आहे. महिन्याला सरासरी १ कोटी रुपायांची वीज चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.
वसई विरार शहराची लोकसंख्या पुढील २० वर्षात ४५ लाख होणार असून अनेक समस्या निर्माण होऊन शहराचे नियोजन कोलमडणार आहे.
आंतरराष्ट्रीय दर्जाच्या धर्तीवरील जलतरण तलाव अशी ख्याती असलेल्या विरारच्या जलतरण तलावात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
मागील नऊ वर्षांपासून जिल्हा परिषदेची पालिकेच्या हद्दीत येत असलेली आरोग्य केंद्र हस्तांतरण करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अजूनही हा तिढा सुटला नसून त्या…
अनधिकृत बांधकांमामुळे वसईतील हरित पट्टा नष्ट होऊ लागला आहे. शहरातील बकाल पणा वाढत सर्वसामान्यांना दैनंदिन सोयीसुविधांसाठी झगडावं लागत आहे.
वसई विरार शहरात परवाने खुले होताच रिक्षांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यातच काही रिक्षाचालक हे बेशिस्तपणे रिक्षा चालवित असल्याने विविध…
मानवी आयोगाने फटकारल्या नंतर महावितरणला जाग; साडेतीन हजार वीज पेट्या बंदिस्त
वसई विरार शहरात विविध ठिकाणच्या भागात गेल्या काही महिन्यांपासून भटक्या श्वानांचा वावर हा मोठ्या प्रमाणात वाढला असल्याचे चित्र अनेकदा समोर…
घरांचा दर्जा, अपुऱ्या सोयी-सुविधा, अपुरा पाणीपुरवठा अशा अनेक कारणांमुळे या प्रकल्पातील हजारो सदनिका विक्रीविना रिक्त पडून आहेत.
वसई विरार मधील वसई भाईंदर रोरो, पाणजू व अर्नाळा या प्रवासी वाहतूक जलमार्ग प्रवासी बोटींचे महाराष्ट्र सागरी मंडळाकडून परिक्षण केले…
सुरूच्या बागांचे निसर्गसौंदर्य नष्ट होत असल्याने विविध पक्ष्यांचा अधिवास धोक्यात येण्याची शक्यता आहे. सुरूची झाडेच दिवसेंदिवस कमी होत असल्याने समुद्राचे…
विरारच्या मारंबळपाडा परिसरात जुन्या जेट्टीपासून ते नवीन जेट्टीपर्यंत रस्ता तयार केला जात आहे.