
टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
टोल माफी करण्यात आलेल्या वाहनांना आता इतर मार्गिका उपलब्ध झाल्यास आनंदनगर टोलनाक्यावर होणाऱ्या कोंडीतून वाहन चालकांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
माजी पोलीस अधिकारी संजय पांडे यांच्या खंडणी प्रकरणाचा तपास, राजकीय अस्थिर वातावरण यामुळे आता गुन्हे अन्वेषण शाखेचे प्रमुख पद काटेरी…
वाहतुकीचे नियमन करताना पोलीस रस्त्यावर अहोरात्र काम करत असतात. परंतु याच वाहतुकीचे नियमन करताना आता काही बेदरकार आणि वाहतुक नियमांचे…
पोलिस वाहनामध्ये चकमक होण्याची राज्यातील ही बहुदा पहिलीच घटना असावी, असा दावाही त्यांनी केला.
संपूर्ण देशामध्ये चर्चेत ठरलेल्या बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे (२४) याचा शेवट नेमका कसा झाला, याचा संपूर्ण घटनाक्रम आता समोर…
घोडबंदर रस्त्याची मालकी दोन प्राधिकरणांकडे आहे. येथील उड्डाणपूल सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहेत. तर उड्डाणपुलाखालील रस्ते मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे…
जानेवारी ते जून या अवघ्या सहा महिन्यांच्या कालावधीत ठाणे आयुक्ताल क्षेत्रात १३५ जणांचा अपघाती मृत्यू झाला आहे.
धारावी पुनर्वसन प्रकल्पात झोपडीधारकांचे पुनर्वसन ठाण्याच्या वेशीवर, तसेच नवी मुंबईत होणार आहे. त्यामुळे पाणी, वीजपुरवठ्यावर ताण येईलच, पण वाहतुकीची अवस्थाही…
गेल्या काही वर्षांमध्ये ठाणे जिल्ह्यात मोठ्याप्रमाणात नागरिकरण वाढले आहे. त्याप्रमाणे गुन्ह्यांची प्रकरणे देखील वाढली आहेत.
मुख्य मार्गांवरील खड्डे, सेवा रस्त्यांची दुरवस्था आणि वाहतुकीचे अपुरे नियोजन यामुळे होणाऱ्या वाहतुक कोंडीमुळे विटलेल्या घोडबंदर भागातील नागरिकांनी एकत्र येत…
पावसाळा तोंडावर आल्यानंतर सुरू केलेल्या उपाययोजना आणि दरवर्षी रस्त्यांची पुरेशी देखभाल केली जात नसल्याने ही स्थिती झाल्याचे बोलले जाते. दुपारी…
घोडबंदर, शिळफाटा, मुंबई नाशिक महामार्ग, मुंब्रा बाह्यवळण मार्ग, ठाणे -बेलापूर, मुंबई आग्रा रोड, पूर्व द्रुतगती महामार्गावर कोंडीचा सामना करताना नागरिकांच्या…