शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १४ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचे पद भरले गेले नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर सहयोगी प्राध्यापकाकडे वैद्यकीय अधीक्षकांची अतिरिक्त जबाबदारी…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये १४ वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षकांचे पद भरले गेले नाही. त्यामुळे महाविद्यालय स्तरावर सहयोगी प्राध्यापकाकडे वैद्यकीय अधीक्षकांची अतिरिक्त जबाबदारी…
ही सेवा सुरू झाल्यास उदरनिर्वाहाचा प्रश्न उपस्थित होऊ शकतो. त्यामुळे राज्यात ऑटोरिक्षा व ॲपआधारित टॅक्सीचालकांचा दुचाकी टॅक्सीला विरोध आहे.
अनुभवाचा निकष वाढल्याने ६५ टक्के डॉक्टरांना फटका बसण्याची भीती असल्याने डॉक्टरांकडून संताप व्यक्त होत आहे.
भारतात २००४ ते २०१४ दरम्यान सत्तेत असलेल्या संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारच्या (यूपीए) तुलनेत २०१४ ते २०२४ मध्ये राष्ट्रीय लोकशाही आघाडी…
पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत यंदा जानेवारी ते मे दरम्यानच्या कालावधीत डेंग्यूचे रुग्ण चार पटींनी वाढले आहेत.
नागपूरसह मध्य भारतात गंभीररित्या जळालेल्या रुग्णांवर उपचारासाठी आवश्यक असलेली त्वचा पेढी उपलब्ध नसल्याने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.
नागपूरजवळील बाजारगावच्या सोलार एक्सप्लोझिव्ह आणि धामनातील चामुंडी कंपनीत दीड वर्षांत दोन वेगवेगळ्या स्फोटात १७ हून अधिक बळी गेले. शिवाय नक्षलग्रस्त…
राज्यात ‘स्मार्ट मीटर’ लावण्यासाठी २७ हजार कोटींचा खर्च केला जाणार आहे. त्यातील ६० टक्के अनुदान केंद्राकडून तर ४० टक्के रक्कम…
राज्यातील बऱ्याच भागात मान्सूनचा पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे विजेच्या मागणीत मोठी घट होऊन महानिर्मितीसह खासगी कंपनीच्या काही संचातील वीजनिर्मिती…
करोनाच्या कठीण काळात सेवा देणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रतिदिन ३०० रुपये विशेष प्रोत्साहन भत्ता जाहीर झाला होता.
राज्यातील काही भागात पाऊस पडत आहे. त्यामुळे आठवड्याभरात राज्यातील विजेच्या मागणीत ५ हजार मेगावाॅटची घट झाली आहे.
२०१४ च्या तुलनेत काँग्रेस उमेदवाराने २०२४ मध्ये १५ टक्के अधिक मते मिळवली व भाजपचे मताधिक्य कमी केले.