राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ या सात महिन्यांत दिवसाला ९३ अपघात घडले असून यात रोज ४२ नागरिकांचा मृत्यू…
(विशेष प्रतिनिधी, लोकसत्ता)
महामंडळ, ऊर्जा विभाग, अन्न व औषध प्रशासन विभाग, माहितीचा अधिकाराशी संबंधित विषय, सामाजिक व नागरिकांच्या दुरावस्थेशी संबंधित विषयांवर वृत्त संकलीत करण्यासह विश्लेषण करणे. वेगवेगळ्या भागातील विविध वैशिष्ट असलेल्या नवनवीन हाॅटेल्स व खाद्यपदार्थांशी संबंधीत विषय, जिम- व्यायामातील नावीन्यपूर्ण प्रकाराची आवड. त्यावर जास्तीत जास्त नावीन्यपूर्ण माहिती नागरिकांना विविध माध्यमातून उपलब्ध करणे.
राज्यात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ या सात महिन्यांत दिवसाला ९३ अपघात घडले असून यात रोज ४२ नागरिकांचा मृत्यू…
देशात तोंडाचा कॅन्सर आढळणाऱ्या रुग्णांमध्ये नागपूरचा क्रमांक वरचा आहे. या कॅन्सरला तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन व धुम्रपानही एक प्रमुख कारण आहे.…
मध्यप्रदेश सरकारने ८ ऑगस्टला टप्प्यप्प्प्याने आंतरराज्यीय तपासणी पथनाके बंदचा निर्णय घेतला. परंतु, महाराष्ट्रात हे पथनाके बंद करण्यास टाळाटाळ होत आहे.
नागपूरसह विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये डोळ्यांची साथ असल्याने येथील डॉक्टर-आरोग्य कर्मचारीही त्याच्या विळख्यात सापडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ११ डिसेंबर २०२२ रोजी उद्घाटन झालेल्या समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका अजूनही सुरूच आहे.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात प्लॅटिनम ज्युबिली उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून, त्यासाठी विद्यार्थ्यांकडून पैसे घेतले जात असून पैसे न…
राज्यात विजेची मागणी घटल्याने महानिर्मितीसह इतर कंपन्यांनी वीजनिर्मिती कमी केली आहे. तर खुल्या बाजारातही विजेचे दर घसरले आहे.
नागपूरचे रहिवासी डॉ. रुपेश बोकाडे पर्यटनासाठी हिमाचलमधील चंद्रताल या गिरिस्थळी गेले होते. समुद्र सपाटीपासून १५ हजार फुट उंचीवर हिमवर्षा सुरू…
उपराजधानीत पावसाचा जोर वाढल्याने वारंवार त्वचा भिजून बुरशीजन्य संक्रमणामुळे होणारे ‘नायटा’ व ‘गजकर्ण’ यासारख्या आजाराचे रुग्ण वाढत आहेत.
सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारातून हा प्रकार पुढे आणला आहे.
मेडिकलशी संलग्नित बी. एस्सी. नर्सिंगच्या विद्यार्थिनीने केवळ अर्धीच पाणीपुरी खाल्याचे आता समोर येत आहे. त्यामुळे तिच्या मृत्यूबाबत मेडिकलच्या दाव्यावर प्रश्नचिन्ह…
महावितरणमध्ये वर्षभरापूर्वी विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक म्हणून रूजू झालेल्यांपैकी सुमारे शंभर कर्मचाऱ्यांच्या विनंती बदल्या झाल्या.