संसद भवन, संसदेचं आवार तसंच राहणार आहे. मध्यवर्ती सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची तैलचित्रं आहेत.
संसद भवन, संसदेचं आवार तसंच राहणार आहे. मध्यवर्ती सभागृहामध्ये अनेक मान्यवरांची तैलचित्रं आहेत.
आता हिवाळी अधिवेशन नव्या इमारतीत होईल. जिथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मसुदा समितीने देशाला संविधान अर्पण केलं होतं, ते संसद भवन…
लालूंच्या १५ वर्षांच्या ‘अंधारयुगा’नंतर, २००५ मध्ये नितीशकुमार यांनी बिहारची सत्ता ताब्यात घेतली. गेली १७ वर्षे ते राज्य करत आहेत.
‘ईडी’ची कारवाई होत असल्याने काँग्रेस आंदोलन करत आहे का, असा थेट प्रश्न राहुल गांधी यांना विचारला गेला होता.
‘ईडी’चा नामोल्लेखही न करता महागाई, बेरोजगारी आदी जनतेच्या विषयांवर काँग्रेसने रस्त्यावर उतरून केंद्र सरकार व भाजपविरोधात शक्तिप्रदर्शन केले.
बृहन्मुंबई महापालिकेची निवडणूक जवळ आली असून निवडणूक चिन्हावर कोणत्या गटाचा अधिकार असेल, हे निश्चित करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
‘जीएसटी’ परिषदेमध्ये सर्व निर्णय सर्वानुमते होत नाहीत. अन्नधान्यांवरील ‘जीएसटी’ लागू करण्याला कोणी विरोध केला हे सांगितले पाहिजे. नाही तर, राज्यांच्या…
खासदारांनी निदर्शने सुरू ठेवल्याने नायडू यांनी दोन-चार मिनिटांमध्ये सभागृहाचे कामकाज तासाभरासाठी तहकूब केले.
राष्ट्रपतींबद्दल आक्षेपार्ह शब्दप्रयोग करण्याची काँग्रेस नेते अधीररंजन चौधरी यांची कृती बेफिकीर आणि पुरुषी वृत्तीचे दर्शन घडवणारी होती.
शिंदे गटाच्या १२ खासदारांच्या निलंबनाची शिवसेनेची लोकसभाध्यक्षांकडे मागणी,
भाजपचे केंद्रीय नेतृत्व शिंदे गटाची संभाव्य यादी नजरेखालून घालणार आहे. त्यानंतर खातेवाटपावर अंतिम चर्चा होण्याची शक्यता आहे.
सभागृहांमध्ये गोंधळ घालत असल्याचे कारण देत विरोधकांच्या खासदारांना निलंबित करण्याचा केंद्राचा अट्टहास गेल्या वर्षी हिवाळी अधिवेशनापासून सुरू झाला. निलंबनाची ही…