
या संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. गावात, घरात, शेतात, इतकेच काय महामार्गावरदेखील पुराचे पाणी आले होते.
या संकटामुळे शेतकरी पुरता कोलमडला आहे. गावात, घरात, शेतात, इतकेच काय महामार्गावरदेखील पुराचे पाणी आले होते.
जिल्ह्यात अतिवृष्टी, सीना, भीमा, बोरी या नद्यांना आलेल्या पुरामुळे या नदी काठांवर असलेल्या गावांतील अनेक शाळा अद्यापही पाण्यात असल्याने तेथील…
सोलापूर जिल्ह्यात आलेला पूर आता ओसरू लागला आहे. त्यामुळे ज्या गावांत पाणी ओसरले तेथील ग्रामस्थांनी घर आवरण्यास सुरुवात केली.
जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरसदृश परिस्थितीमुळे खरीप पिकांबरोबरच फळबागांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.न्यायमंत्री संजय शिरसाट आणि जयंत पाटील यांनी पूरग्रस्त…
सोलापूर जिल्ह्यात बुधवारी पावसाने विश्रांती घेतली आहे. मात्र, गेल्या चार दिवसांपासून पडत असलेला मुसळधार पाऊस आणि नद्यांना आलेल्या पुरामुळे उत्तर…
वैष्णवांची मांदियाळी आणि हरिनामाच्या गजराने अवघी पंढरी दुमदुमून गेली. उद्याच्या आषाढी एकादशीसाठी राज्य आणि परराज्यातून तब्बल १५ लाखांहून अधिक भाविक…
माउलींच्या पालखी सोहळ्यातील चौथे आणि शेवटचे गोल रिंगण आणि उभे रिंगण बाजीराव विहिरीजवळ उत्साहात पार पडले. तर, दुसरीकडे तुकोबारायांच्या पालखीचे…
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे ठाकूर बुवा समाधी येथे पार पडलेले नेत्रदीपक गोल रिंगण आणि पालखी सोहळा भेटीतून ज्ञानेश्वर माउली आणि…
उद्या, गुरुवारी माउलींच्या पालखीचे ठाकुरबुवा समाधी येथे गोल रिंगण तसेच सोपानदेव यांची बंधुभेट होऊन पालखी भंडीशेगाव येथे मुक्कामी असणार आहे.…
पालखी चौपदारांनी दंड फिरवला आणि रिंगणातून अश्व धावू लागला. गोलाभोवती उभे हजारो भाविकांमधील चैतन्याला एकच उधाण आले.
आयुर्वेदिक डॉ. रामहरी कदम यांनी आपल्या नव्या कोऱ्या मोटारीला चक्क शेण आणि गोमूत्राचा एकत्रित लेप लावला आहे. या प्रयोगानंतर वातानुकूलन…
वारकरी संप्रदायात महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या माघी एकादशीला राज्यातून जवळपास चार लाख भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.