
भाईंदर, वसई, डोंबिवली आणि कल्याण येथील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई-कल्याण जलमार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
भाईंदर, वसई, डोंबिवली आणि कल्याण येथील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाने वसई-कल्याण जलमार्गाने जोडण्याचा निर्णय घेतला आहे.
दीड लाख गिरणी कामगारांना घरे देण्याचे आव्हान राज्य सरकार आणि म्हाडासमोर आहे. त्यासाठी १ लाख ५३ हजार २९३ घरांची निर्मिती…
ठाण्यातील वर्तक नगर पोलीस वसाहतीचा पुनर्विकास प्रकल्प अव्यवहार्य असल्याचे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या अहवालामध्ये नमूद करण्यात आले आहे.
‘सर्वंकष वाहतूक अभ्यास -२’ अहवालानुसार ३२२.५ किमीच्या मेट्रो मार्गिका २०२६-२०२७ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी, मेट्रो २ अ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो ७ (दहिसर ते अंधेरी) या मार्गिकेतील दहिसर ते आरे…
म्हाडाची सोडत म्हणजे नेमके काय? ही पद्धत कशी आहे ? कशा प्रकारे म्हाडा नागरिकांना घरांचे वितरण करते? हे जाणून घेणे…
वांद्रे-कुर्ला संकुलात बुलेट ट्रेन स्थानक भूमिगत असणार असून त्याच्यावर केंद्र उभारण्याचे नियोजन आहे.
विस्तारीकरणामुळे मोनोरेलच्या प्रवासी संख्येत वाढ होईल असा दावा एमएमआरडीएने केला आहे. हा दावा कितपत खरा ठरतो आणि विस्तारीकरण मोनोरेलला तारते…
म्हाडाच्या कोकण मंडळाच्या ठाणे जिल्ह्यातील २० टक्के योजनेतील सुमारे १२०० घरांच्या सोडतीसाठी मार्चमध्ये जाहिरात काढण्यात येण्याची शक्यता होती.
गेट वे ऑफ इंडिया येथील प्रवासी जलवाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी रेडिओ क्लब, अपोलो बंदर येथे नवीन प्रवासी धक्का (जेट्टी) बांधण्याचा…
महत्त्वाकांक्षी अशा मोतीलाल नगर पुनर्विकास प्रकल्पातून म्हाडाच्या मुंबई मंडळाला सोडतीसाठी अंदाजे ३३ हजार घरे उपलब्ध होतील, असा दावा म्हाडाकडून केला…
आता तब्बल आठ वर्षांनंतर मुंबईतील वाहतूक सेवेत दोन नव्या मेट्रो मार्गिका दाखल होणार आहेत. यामुळे पश्चिम उपनगरातील वाहतूक कोंडी दूर…