
विधानसभा निवडणुकीआधीच शक्तिपीठ प्रकल्प थांबविल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला. त्यामुळेच आजही विरोध असताना महायुती सरकारने हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी नुकताच…
विधानसभा निवडणुकीआधीच शक्तिपीठ प्रकल्प थांबविल्याने त्याचा फायदा महायुतीला झाला. त्यामुळेच आजही विरोध असताना महायुती सरकारने हा प्रकल्प पुढे नेण्यासाठी नुकताच…
इगतपुरी-चारोटी दरम्यान ८५ किलोमीटर लांबीच्या महामार्गाचे संरेखन निश्चित झाले आहे. संरेखनाचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी राज्य सरकारकडे पाठवण्यात आला आहे.
पर्यावरण विभागाच्या परवानगीसाठीचा प्रस्ताव केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे.
फास्टॅग नसल्याने पथकर नाक्यावर रोखीने व्यवहार केले जातात. त्यामुळे वाहनांची गर्दी होते. वाहतूक कोंडी होते. ही बाब लक्षात घेता राज्य…
गोरेगावमधील सिद्धार्थ नगर अर्थात पत्राचाळ पुनर्विकासांतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला मिळालेल्या नऊ भूखंडांवर गृहनिर्मिती करण्याचा निर्णय मंडळाने घेतला आहे.
महारेराकडे नोंदणी आणि इतर बाबींपोटी जमा होणारे शुल्क राज्य सरकारकडे जमा करण्याची तरतूद नवीन गृहनिर्माण धोरणाच्या मसुद्यात करण्यात आली आहे.
एमएसआरडीसी सुमारे ४,२१७ किमी लांबीच्या द्रुतगती म्हामार्गांची कामे करणार आहे. तर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (एनएचआय) माध्यमातून सुमारे १,०५० किमी लांबीच्या…
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यक्रमाअंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाने मुंबईतील महत्त्वाचे पुनर्वसन आणि पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावण्याचा निर्णय घेतला आहे.
वादग्रस्त पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे वर्ग झाल्यानंतर मंडळाने अर्धवट अवस्थेतील पुनर्वसित इमारतींसह म्हाडाच्या हिश्श्यातील ३०६ घरांचा समावेश असलेल्या…
परवडणाऱ्या घरांची निर्मिती करणाऱ्या म्हाडाने भाडेतत्त्वावर गृहनिर्मितीची योजना आखली आहे.
मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग अत्यंत महत्त्वाचा मार्ग असून या मार्गावरून आजघडीला मोठ्या संख्येने वाहने धावतात. मात्र आता हा महामार्ग वाढत्या वाहनांना…
देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या अलिबागचा आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे पर्यटनस्थळ म्हणून विकास केला जाणार आहे.