लोकांनी देशासाठी सरकार निवडणे इतकेच पुरेसे नाही; लोकशाहीचे इतर स्तंभांचे उद्ध्वस्त होण्यापासून रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
लोकांनी देशासाठी सरकार निवडणे इतकेच पुरेसे नाही; लोकशाहीचे इतर स्तंभांचे उद्ध्वस्त होण्यापासून रक्षण करणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
भारतीय दंड संहिता, १८६०, भारतीय पुरावा कायदा १८७२ आणि फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ या फौजदारी कायद्यांच्या त्रिमूर्ती आहेत.
सगळेचजण अर्थतज्ज्ञ होऊ पहात आहेत. बँकांचेही अर्थतज्ज्ञ असतात. या सगळ्या अर्थतज्ज्ञांच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला तर, भारताच्या अर्थव्यवस्थेत किंवा तिच्या व्यवस्थापनाच्या…
जात आणि आरक्षण हे मुद्दे पुन्हा चर्चेत आले आहेत. राज्यघटनेच्या अनुच्छेद १५ आणि १६ नुसार अनुसूचित जाती, जमाती आणि सामाजिक…
नेट्टीमयर या प्राचीन तमीळ कवींनी यांनी त्यांच्या एका कवितेत तमिळ राजांमधील युद्धाचे मूलभूत नियम मांडलेआहेत.
‘एलजीबीटीक्यूआयए आणि इतर’ या समुदायातील लोक विवाहित जोडप्यांसारखेच हक्क मागतात, तेव्हा देशाचे उत्तर काय असते?
निवडणूक आयोगाने सोमवार, ९ ऑक्टोबर रोजी पाच राज्यांतील निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर केले.
जातिनिहाय जनगणना करायला मान्यता द्यायची तरी पंचाईत आणि नाही द्यायची तरी पंचाईत अशी भाजपची सध्याची अवस्था आहे.
पंतप्रधान सनातन धर्मावर होणाऱ्या हल्ल्यांबद्दल बोलत आहेत, तर सरसंघचालक धर्मातरे आणि लव्ह जिहादचा आक्रमक प्रतिकार करण्याचे कार्यकर्त्यांना आवाहन करत आहेत.…
२०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या आधी भाजपने असे अनेक जुमले केले. अनेक घोषणा दिल्या. महिला आरक्षण विधेयक हादेखील भाजपचा एक…
नुकत्याच झालेल्या दिल्लीतील जी-ट्वेंटी शिखर परिषदेत तर या सगळ्याचा कळस गाठल्याचे बघायला मिळाले पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक अत्यंत कुशल…
तुम्हाला सगळय़ात जास्त काळजी वाटते अशी कोणतीही एक गोष्ट कोणती असे मी लोकांना विचारल्यावर बहुतेकांना दोन किंवा तीन गोष्टी सांगायच्या…