
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू अर्थातच जेएनयू विद्यापीठातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानिमित्त
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू अर्थातच जेएनयू विद्यापीठातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानिमित्त
दिल्लीतील जवाहरलाल नेहरू अर्थातच जेएनयू विद्यापीठातील निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानिमित्त…
स्वातंत्र्यानंतर नेहरूंनी देशवासीयांना संबोधित करताना म्हटले होते की विज्ञान आणि तंत्रज्ञान हे राष्ट्राला प्रगतीच्या मार्गावर नेणारे वाहक आहेत. याच दृष्टीतून स्वतंत्र…
राज्यनिर्मितीच्या आधीपासूनच महाराष्ट्राला विज्ञान-तंत्रज्ञानाच्या प्रगतीचे, दूरदृष्टीने केलेल्या संस्था-उभारणीचे वरदान होते. राज्यनिर्मितीनंतरही हा वारसा लोकांनी आणि धोरणकर्त्यांनी टिकवला..
ऑट्टो हान आणि स्ट्रॉसमन यांनी १९३६ साली जगातील पहिली आण्विक विखंडनाची प्रक्रिया करून दाखवली. अण्वस्त्रे वास्तवात अवतरू शकतात हे सिद्ध करणारी…
शहरीकरण आणि औद्याोगिकीकरणामुळे व्यवसायांच्या पारंपरिक विभागणीला सुरुंग लागून जातिव्यवस्था कोलमडू शकेल; वैज्ञानिक प्रगतीमुळे भौतिकच नव्हे तर सामाजिकही बदल होऊ शकतात,…
‘ऑपरेशन शक्ती’- म्हणजेच १९९८ सालची भारतीय अणुस्फोट चाचणी- राजीव गांधींच्या काळापासूनच कोणत्या कारणांनी प्रस्तावित होती आणि अखेर वाजपेयी सरकारनेच ती…
राजकीय परिप्रेक्ष्यातून पाहताना असे लक्षात येईल की गांधी आणि बुद्धाचा वारसा सांगणारा भारत स्वातंत्र्यापासूनच अण्वस्त्रांच्या प्रेमात होता.
एका संस्थेच्या अहवालानुसार भारतामध्ये २०२४ मध्ये मागील वर्षीच्या तुलनेत दंगलींचे प्रमाण ८४ टक्क्यांनी वाढले.
एकेकाळची समोरासमोर लढली जाणारी युद्धे आता प्रत्यक्ष रणभूमीवर न जाता लढली जात आहेत, तर दुसरीकडे ड्रोनसारख्या यंत्रणेच्या वापरामुळे ती जितकी…
भूराजकीय संघर्षाचा भडका उडण्यापेक्षा देशादेशांतील नियंत्रित संघर्षाच्या आचेवर शस्त्रास्त्र निर्मिती कंपन्या आपापली पोळी भाजून घेताहेत. चटके तिसऱ्या जगाला, पण नफा…
तंत्रज्ञानावर ज्याचे नियंत्रण आहे, त्याच्या मानसिकतेमुळे स्त्री आपोआपच दुय्यम ठरवली जात आहे.