
संजय राऊत म्हणतात, “मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री…!”
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
संजय राऊत म्हणतात, “मागे एका प्रकरणात छत्रपती शिवरायांच्या वंशजांचा अपमान झाला म्हणून संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री…!”
“आपल्या देशाचे नुकसान करण्याऐवजी ही भ्रष्ट व्यवस्था सोडून जाणेच योग्य आहे”, असे खान यांनी म्हटले आहे
भारतीय जनता पार्टीने अमित पोपटलाल शाह नावाच्या व्यक्तीला उमेदवारी दिली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू रणजीत सावरकरांनी भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरूंवर गंभीर आरोप केले आहेत.
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी विक्रम गोखलेंना श्रद्धांजली वाहिली.
शरद पवार हे ‘रिंग मास्टर’ आहेत, असं म्हणत शिंदे गटाच्या नेत्यानं टीकास्र सोडलं आहे.
भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजीमहाराजांविषयी केलेल्या वक्तव्यानंतर राज्यात घमासान पाहायला मिळत आहे
“परम आदरणीय सचिन सावंतजी. केलेत ना पुन्हा अज्ञानाचे प्रदर्शन! किमान…!”
रामदेव बाबा म्हणतात, “अमृता फडणवीस पुरेसे अन्न खातात. पुढील शंभर वर्षं त्या म्हाताऱ्या होणार नाहीत. कारण…!”
“श्रद्धा खाजगी असतात. राज्यकर्ता श्रद्धेचं प्रदर्शन करत नाही”, अशी टीका अरविंद सावंत यांनी केली आहे
“देवदर्शनाला आमचा काही आक्षेप नाही. पण सगळ्यात आधी…”, विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचं टीकास्र!
शिंदे गटाच्या ४० आमदारांपैकी जवळपास पाच ते सहा आमदारांनी या दौऱ्याला दांडी मारल्याचं सांगितलं जात आहे