
एआयपीएमएम संघटनेने मंगळवारी बिहार जाती सर्वेक्षणावर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात सरकारने मॉब लिंचिंगविरोधात कठोर कायदा आणावा आणि…
महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातल्या राजकीय घडामोडींपासून ते देश विदेशातील राजकारणाच्या बातम्या, तज्ज्ञांनी लिहिलेले लेख अथवा विश्लेषण या डेस्कच्या माध्यमातून वाचकाला वाचायला मिळतात. लोकसत्ताच्या अनुभवी पत्रकारांच्या लेखणीतून उतरलेल्या बातम्या व लेख वाचकांच्या माहितीत व दृष्टीकोनात निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणतील. लोकसत्ताच्या पॉलिटिकल टीमचं या सर्व लेखांमध्ये योगदान असतं. Follow us @LoksattaLive
एआयपीएमएम संघटनेने मंगळवारी बिहार जाती सर्वेक्षणावर आधारित एक अहवाल प्रसिद्ध केला. या अहवालात सरकारने मॉब लिंचिंगविरोधात कठोर कायदा आणावा आणि…
सध्या संभलचे सपा खासदार असलेले बुर्के यांनी ५ वेळा लोकसभा निवडणूक जिंकली होती. त्यांनी १९९६, १९९८ आणि २००४ मध्ये तीन…
राजेश टोपे म्हणाले, “मुख्यमंत्री जरांगेंना भेटायला गेले तेव्हा त्यांचं हेलिकॉप्टरही कारखान्याच्याच हेलिपॅडवर उतरलं. मग असं म्हणायचं का की ते कारखान्याच्या…
नितीश कुमार यांनी एनडीएत प्रवेश केल्यापासून एकदाही जातीआधारित जनगणनेच्या मागणीचा पुनरुच्चार केलेला नाही.
५७ वर्षीय सज्जाद यांचे वडील अब्दुल गनी लोन यांची अतिरेक्यांनी हत्या केली. वडिलांच्या हत्येनंतर २००४ मध्ये त्यांनी पीपल्स कॉन्फरन्सचे सूत्र…
महाराष्ट्रातील नागरिकांची अयोध्येत गेल्यानंतर गैरसोय होऊ नये म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे.
अजित पवार म्हणाले, “अर्थसंकल्प मांडून झाल्यानंतर प्रथेप्रमाणे विरोधी पक्षांच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया येतीलच. त्या ठरलेल्याच असतात. पण विरोधकांनी त्यांच्या नेहमीच्या प्रतिक्रियांचा…!”
वन्य प्राण्यांमुळे शेतीपिकाच्या होणाऱ्या नुकसानीला आळा घालण्यासाठी डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कुपंनासाठी अनुदान देण्यात येणार आहे.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हादेखील मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकलं होतं, असं शिंदे म्हणाले.
झारखंडच्या सिंहभूम मतदारसंघाच्या खासदार गीता कोरा या झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधू कोरा यांच्या पत्नी आहेत.
स्वातंत्र्यवीर सावरकरांना ब्रिटिश सरकारने अभ्यासक्रम पूर्ण करूनही ‘बॅरिस्टर’ पदवी देण्यास नकार दिला होता.
मराठा आरक्षणासाठी लढा देणारे मनोज जरांगे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर स्वरुपाचे आरोप केले.