
निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप भलतीच आक्रमक झाली आहे.
निवडणुका जवळ आल्यामुळे भाजप भलतीच आक्रमक झाली आहे.
राज्य सरकारने मुंबईमधील प्रभागांची संख्या २२७ वरून २३६ करण्याबाबत घोषणा केल्यानंतर महापालिकेची निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांचे डोळे प्रभाग रचनेकडे…
भायखळय़ातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालय म्हणजेच मुंबईकरांची राणीची बाग.
वरळी आणि वांद्रे दरम्यान समुद्रकिनाऱ्यालगत माहीमचा किल्ला उभा आहे.
मुंबईत करोनाची दुसरी लाट ओसरू लागल्यानंतर सातत्याने तिसरी लाट येणार अशी यंत्रणांकडून हाकाटी दिली जात होती.
वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी अजूनही चाचण्या, रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांचा शोध, घरे…
पालिकेच्या आरोग्य यंत्रणेला सूचना न देता करोनाची लक्षणे असलेल्या रुग्णांवर परस्पर उपचार करणाऱ्या खासगी डॉक्टरांवर पालिकेने कारवाई सुरू केली आहे.
देशभरात पुन्हा एकदा करोनाच्या संसर्गाचा मोठय़ा प्रमाणावर प्रादुर्भाव होऊ लागला आहे.
केंद्रात सत्ता भाजपची, राज्यपालांची नियुक्ती केंद्रानेच केलेली आणि राज्यातील भाजप नेते वारंवार राजभवनवारी करीत असल्याने भाजपच्या भोवती संशयाचं धुकं दाट…
एकेकाळी कर्मचारी, कामगारांच्या मागण्यांसाठी आवाज बुलंद करून प्रशासनाला गुडघे टेकविण्यास भाग पाडणाऱ्या मुंबई महापालिकेतील कर्मचारी संघटनांना निरनिराळय़ा कारणांमुळे अपयश पचवावे…
मुंबईकरांना स्वच्छ, निर्मळ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, चालण्यायोग्य पदपथ, वाहतुकीसाठी खड्डेविरहित रस्ते, दिवाबत्ती, स्वच्छता आदी विविध सुविधा पुरविण्याची जबाबदारी मुंबई महापालिकेवर…
वेतन करारातील त्रुटी, करोनाकाळातील सक्तीची उपस्थिती, बंद पडलेली विमा योजना अशा अनेक महत्त्वाच्या प्रश्नांना धसास लावण्यात अपयशी ठरलेल्या मुंबई महापालिकेतील…