
पावसाळा जवळ आला की ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहरांना, प्रशासकीय संस्थांना वेध लागतात ते बारवी धरण भरण्याचे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने…
पावसाळा जवळ आला की ठाणे जिल्ह्यातील बहुतांशी शहरांना, प्रशासकीय संस्थांना वेध लागतात ते बारवी धरण भरण्याचे. बारवी धरण पूर्ण क्षमतेने…
उल्हासनगर हे महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे उपनगर आहे. हे शहर केवळ आपल्या व्यापारी प्रगतीमुळेच नव्हे, तर स्वतंत्र भारताच्या सुरुवातीच्या…
मुंबई महानगर प्रदेशातील विस्तारणाऱ्या शहरातील लोकसंख्येची भविष्यातील तहाण भागवण्यासाठी आवश्यक असलेल्या रायगड जिल्ह्यातील पोशीर आणि शिलार ही धरणे आता दृष्टीपथात…
अपुरे रस्ते प्रकल्प, वाहनांची वाढलेली संख्या आणि वाहतूक नियोजनाचा अभाव यामुळे सध्या संपूर्ण ठाणे जिल्हा कोंडीत अडकला आहे. त्यातच नियोजनशून्य…
बदलापुरसह आसपासच्या शहरातील रेल्वे प्रवाशांना दिलासा देणाऱ्या कल्याण बदलापूर दरम्यानच्या तिसऱ्या चौथ्या मार्गिकेचे ३० टक्के काम पूर्ण झाल्याचे समोर आले…
निसर्गाशी नाते सांगणारी अनोखी यात्रा म्हणून मुरबाड तालुक्यात आयोजीत केली जाणारी हिरव्या देवाची यात्रा आहे.
उल्हास नदीतील जलपर्णीच्या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी २८ मार्च रोजी मुंबई महानर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीत तात्कालीक निर्णय घेण्यात…
एकीकडे वीज आणि पाणीपट्टी दरात वाढ होत असताना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा दरात गेल्या १३ वर्षांपासून वाढ झालेली…
यंदा कधी नव्हे ते मे महिन्यातच रानभाज्यांनी भाजी मंडई व्यापली आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात उभारण्यात येणाऱ्या पोशीर आणि शिलार धरणांमुळे ठाणे जिल्ह्यातील उल्हास नदीला येणाऱ्या पुरावरही नियंत्रण मिळवण्यात फायदा होऊ…
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीने पहिल्यांदाच मे महिन्यात रौद्ररूप धारण केले. त्यामुळे बदलापूर शहरात पुन्हा पुरस्थिती निर्माण होते की काय…
केरळात सरासरी वेळेच्या आधीच दाखल झालेल्या मोसमी पावसामुळे ठाणे आणि रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळला. त्यामुळे मे महिन्यातच बदलापुरातून वाहणाऱ्या…