
राज्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करतानाच काही अभिनंव योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
राज्यातील आरोग्य सेवांचे बळकटीकरण करतानाच काही अभिनंव योजनांची अमलबजावणी करण्यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
एमएमआर विभागात कुत्रे चावण्याच्या घटनांमध्ये ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढ झाल्याचं आरोग्य विभागातील सूत्रांनी सांगितलं.
राज्यात एकूण ४६८ धर्मादाय रुग्णालये असून मुंबईत ८३ धर्मादाय रुग्णालये आहेत.
जानेवारी ते जुलै या सात महिन्यांमध्ये जिल्ह्या रुग्णालयात एकूण १०६१ रुग्णांचे मृत्यू, तर…
ठाणे महापालिकेच्या कळवा येथील रुग्णालयातील वाढत्या मृत्यूंच्या घटनांनी राज्यातील शासकीय आरोग्य यंत्रणेवर प्रश्न उपस्थित केले असतानाच आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी…
आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी कोणतेही सबळ कारण न देता आरोग्य विभागाच्या दोन्ही हंगामी संचालकांना पदमुक्त केले आहे.
करोना आजाराच्या पार्श्वभूमीवर शहरी भागातील आरोग्य व्यवस्था अधिक परिणामकारक करण्यासाठी आरोग्य संचालक (शहर) हे नवीन पद निर्माण करण्याचा निर्णय घेण्यात…
दररोज रूग्णालयातील बाह्यरूग्ण विभागात पायाच्या घोट्याला दुखापत आणि फ्रॅक्चर झालेले १० ते१२ रूग्ण उपचारासाठी येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.
निवासी डॉक्टरांच्या आत्महत्या आणि त्यांच्या मानसिक ताणतणावाचा विचार करून अलीकडेच ‘संवाद’ नावाची मानसिक आरोग्य हेल्पलाईन सुरू केली.
राज्यात हृदयविकाराशी संबंधित आजाराच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन आरोग्य विभागाच्या माध्यमातून हृदयविकारावरील उपचारांसाठी १९ कार्डियॅक कॅथलॅब खरेदी करण्यात येणार…
राज्यातील १८ हत्तीरोग प्रभावित जिल्ह्यांपैकी आठ जिल्हे हत्तीरोग मुक्तीच्या अंतिम टप्प्यात…