
गेल्या वर्षभरात भारताने दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यासह लय कायम…
गेल्या वर्षभरात भारताने दोन आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू चांगली कामगिरी करण्यासह लय कायम…
गोलंदाज चेंडूंच्या एका बाजूस लाळ वापरतो तेव्हा त्या बाजूला लकाकी येते. दुसरी बाजू मात्र, खडबडीत असते. जेव्हा वेगवान गोलंदाज चेंडू…
‘आयपीएल’ ही जगातील सर्वात मोठी लीग असून प्रत्येक खेळाडू यामध्ये सहभागी होण्यास उत्सुक असतो. ‘पीएसएल’च्या तुलनेने यामध्ये पैसेही कितीतरी अधिक…
भारताने आतापर्यंत दुबईत दहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी नऊ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला.…
लाळेचा वापर चेंडूवर केल्यास त्याला चमक येते. शिवाय त्यामुळे चेंडूची एक बाजू अधिक खडबडीत राहते. वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यास…
एआय आधारित या प्रणाली बुद्धिबळ पटावर प्रति सेकंद कोट्यवधी शक्यता मांडू शकतात आणि आधीच्या डावांमधून शिकत त्यामध्ये सुधारणादेखील करतात. विशेष…
भारताने स्पर्धेची जर्सी परिधान न केल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमाचा उल्लंघन समजला जाईल. ‘आयसीसी’ स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास सहभागी…
मालिकेतील पहिला विजय केवळ अपवाद होता. भारताची तयारी पाहता १-३ यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता.
‘फिडे’ सर्किट गुणतालिकेत कारूआना १३०.४२ गुणांसह आघाडीवर होता, तर एरिगेसीच्या खात्यात १२४.४० गुण होते.
आयपीएलच्या ताज्या लिलावात अनेक धक्कादायक बोली दिसून आल्या. भारतीय खेळाडूंसाठी हा लिलाव विशेष लाभदायी ठरला.
९१ वर्षांत प्रथमच भारताने मायदेशी तीन कसोटी सामन्यांची मालिका ०-३ अशी गमावली. याबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित…
हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली.