
भारताने आतापर्यंत दुबईत दहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी नऊ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला.…
भारताने आतापर्यंत दुबईत दहा सामने खेळले आहेत आणि त्यापैकी नऊ सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. तर, एक सामना अनिर्णित राहिला.…
लाळेचा वापर चेंडूवर केल्यास त्याला चमक येते. शिवाय त्यामुळे चेंडूची एक बाजू अधिक खडबडीत राहते. वेगवान गोलंदाजांना चेंडू स्विंग करण्यास…
एआय आधारित या प्रणाली बुद्धिबळ पटावर प्रति सेकंद कोट्यवधी शक्यता मांडू शकतात आणि आधीच्या डावांमधून शिकत त्यामध्ये सुधारणादेखील करतात. विशेष…
भारताने स्पर्धेची जर्सी परिधान न केल्यास तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) नियमाचा उल्लंघन समजला जाईल. ‘आयसीसी’ स्पर्धांचा इतिहास पाहिल्यास सहभागी…
मालिकेतील पहिला विजय केवळ अपवाद होता. भारताची तयारी पाहता १-३ यापेक्षा वेगळा निकाल अपेक्षित नव्हता.
‘फिडे’ सर्किट गुणतालिकेत कारूआना १३०.४२ गुणांसह आघाडीवर होता, तर एरिगेसीच्या खात्यात १२४.४० गुण होते.
आयपीएलच्या ताज्या लिलावात अनेक धक्कादायक बोली दिसून आल्या. भारतीय खेळाडूंसाठी हा लिलाव विशेष लाभदायी ठरला.
९१ वर्षांत प्रथमच भारताने मायदेशी तीन कसोटी सामन्यांची मालिका ०-३ अशी गमावली. याबद्दल प्रशिक्षक गौतम गंभीर यांच्या कामगिरीवरही प्रश्न उपस्थित…
हैदराबादच्या गचिबोवली इनडोअर स्टेडियममध्ये झालेल्या सामन्याच्या पहिल्या सत्रात दोन्ही संघांनी सावध सुरुवात केली.
सलामीच्या लढतीत बडोद्याविरुद्धचा पराभव आमच्यासाठी अनपेक्षित होता. मात्र, आम्ही त्यातून धडा घेतला असून महाराष्ट्राविरुद्धच्या लढतीत आमचे विजयी पुनरागमनाचे ध्येय आहे,…
बाबरची बिघडलेली लय संघासाठी चिंतेचा विषय बनत चालली आहे. बाबरचे कसोटीतील अखेरचे अर्धशतक हे डिसेंबर २०२२ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध आले होते.…
राजकीय परिस्थितीमुळे काही बांगला खेळाडू अधिक जोशात खेळताना दिसतील हे नक्की. भारतीय खेळाडू सहसा राजकीय विधाने करत नाहीत आणि राजकीय…