शिंदे- फडणवीस सरकारने आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जनमानसाचा कौल जिंकण्यासाठी शंभरनंबरी संकल्पाची तयारी सुरू केली आहे.
शिंदे- फडणवीस सरकारने आगामी महानगरपालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांमध्ये जनमानसाचा कौल जिंकण्यासाठी शंभरनंबरी संकल्पाची तयारी सुरू केली आहे.
संजय बापट, लोकसत्ता मुंबई : औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव असे नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
पेरण्या पूर्ण होत आल्या तरी राज्यातील गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकांचे खेटे घालावे लागत आहेत.
पेरण्या आणि लागवत संपत आली असतानाही राज्यातील गरजू शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी बँकामध्ये खेटे घालावे लागत आहेत.
एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व बंडखोर मंत्र्यांची खाती काढून घेण्यात आली असून, त्यांनी गेल्या महिन्याभरात घेतलेल्या निर्णयांच्या सर्व फायली ताब्यात घेण्याची…
अनेकदा दुरुपयोग होऊ लागलेल्या माथाडी कायद्याचा जोखडातून सुटका करावी, अशी उद्योगांची मागणी होत असून त्याला आता सरकारचेही पाठबळ मिळू लागले…
सन २०१६ पासून आतापर्यंत या योजनेंतर्गत राज्यातील सहा कोटी २२ लाख शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग घेतला.
राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित झाल्यानंतर त्यावरून तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
अतिरिक्त उसाचे कारण पुढे करत राज्य सरकारकडून भरीव सरसकट अनुदान पदरात पाडून घेण्यासाठी विशेषत: मराठवाडय़ातील साखर कारखानदारांनी कंबर कसली आहे.
कुलाबा- वांद्रे- सिप्झ मेट्रो-३ च्या कारशेडचा वाद सामोपचाराने सोडविण्याचा सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दोन्ही सरकारांना दिला असला तरी केंद्राने मात्र…
आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मुंबईकरांना मालमत्ता करमाफीची भेट देणाऱ्या महाविकास आघाडी सरकारने आता मुंबईत राहणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासदायक निर्णय घेतला…
राज्य सहकारी बँक घोटाळा; सहकार विभागाच्या चौकशीत सारेच निर्दोष