मधल्या काळात किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग नव्हे, तर मुंबईपर्यंत त्यांचा ‘भावी खासदार’ म्हणून अशा तऱ्हेने प्रचार चालवला…
मधल्या काळात किरण सामंत यांच्या कार्यकर्त्यांनी केवळ रत्नागिरी, सिंधुदुर्ग नव्हे, तर मुंबईपर्यंत त्यांचा ‘भावी खासदार’ म्हणून अशा तऱ्हेने प्रचार चालवला…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामंत बंधूंनी या जागेसाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले तरी भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर सुरुवातीपासूनच हक्क…
१९९१ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत प्रा. दंडवते यांचा पराभव झाला आणि राजापूर मतदारसंघातील समाजवादी पक्षाची मक्तेदारी संपुष्टात आली. १९९६च्या लोकसभा…
अगदी तोंडावर आलेल्या या वेळच्या लोकसभा निवडणुकांमध्ये मतदार राजा कोणाच्या पारड्यात आपला कौल टाकणार याची उत्सुकता अगदी शिगेला पोहोचली आहे.
गेल्या काही वर्षांतील लहरी हवामानाचा फटका ‘कोकणच्या राजा’ला बसू लागला आहे. तशात कर्नाटकी आंब्याकडून स्पर्धा आणि कीडरोगाचा धोका ही नवी…
राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे ज्येष्ठ बंधू किरण सामंत यांनीही आशा न सोडता उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत.
विशेष म्हणजे, व्याघ्रसंचाराची छायाचित्रे, चित्रफिती वेळोवेळी सादर होऊनही वनविभाग याचा इन्कार करत आहे.
आचारसंहिता जाहीर होऊन सुमारे आठवडा झाला तरी रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार जाहीर न झाल्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये कमालीची अस्वस्थता निर्माण झाली…
चांदवड येथील नेमिनाथ जैन विद्यालयाच्या प्रांगणावर ९ ते १० नोव्हेंबर १९८६ हे दोन दिवस अधिवेशन झालं.
उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि आमदार भास्कर जाधव यांनी घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पक्षप्रमुख ठाकरे यांना दिलेला निर्वाणीचा इशारा म्हणजे आगामी…
‘अबके बार चार सौ पार’ अशी घोषणा करुन या निवडणुकीत भाजपा उतरला असल्यामुळे लोकसभेची प्रत्येक जागा त्यांच्यासाठी मोलाची आहे.
कोकणात केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते, आमदार भास्कर जाधव यांच्यात पुन्हा शाब्दिक चकमकी सुरु झाल्या…