
अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…
अतिशय स्थानिक पातळीवरील निवडणुकांच्या निकालांबाबतचे सर्वच राजकीय पक्षांचे दावे थोडे अतिशयोक्तीचे असतात, हे लक्षात घेतलं तरी यातून मतदारांचा कल निश्चितपणे…
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्र्यांनी त्या दृष्टीने आक्रमक राजकीय पवित्र घेणं अपेक्षित होतं. पण फुटबॉलच्या भाषेत बोलायचं तर मंत्री सामंतांनी चांगला…
राजकारणात अलीकडे घराणेशाहीची चर्चा पुन्हा जोर धरताना दिसते. हा मुद्दा योग्यच. पण तरीही असे अनेक राजकारणी आपल्या आसपास आहेत की…
कोकणातील शिवसेनेच्या तीनपैकी दोन आमदारांच्या मागे लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं शुक्लकाष्ठ लावून सत्ताधारी गटाने आपल्या भावी राजकीय कार्यपद्धतीचं सूतोवाच केलं आहे.
रत्नागिरीजवळ भाट्ये येथील नारळ संशोधन केंद्रातर्फे २०१२ पासून ५ दिवसांचे खास प्रशिक्षण वर्ग आयोजित केले जात आहेत
जिल्ह्यातील निवडणुका झालेल्या ३६ ग्रामपंचायतींपैकी किमान २२ ग्रामपंचायतींवर ठाकरे गटाचा भगवा फडकल्याचे निकालांवरून स्पष्ट झाले आहे.
आधीच्या सरकारने मंजुरी दिलेल्या योजनांना सरसकट स्थगिती देण्याची भूमिका शिंदे-फडणवीस सरकारने स्वीकारली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे लोकप्रतिधी सध्या कमालीचे नाराज…
मूळ शिवसेनेच्याच मुशीत तयार झालेल्या दोन नेत्यांमध्ये सध्या पेटलेल्या वादामुळे जुन्या काळातील शिवसेनेची ‘राडा संस्कृती’ पुन्हा डोके वर काढू लागली…
राजापूर तालुक्यातील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पावरुन आदित्य ठाकरे यांना सामंतांनी चिमटा काढला.
उदय सामंत, आमदार योगेश कदम आणि चिपळूणचे माजी आमदार सदानंद चव्हाण हे तिघेजण शिंदे गटामध्ये सामील झाल्याने रत्नागिरीतील या वर्चस्वाला…
चिपळूण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेच्या तिकिटावर सलग दोन वेळा निवडून आलेले चव्हाण यांनी गेल्या काही महिन्यांत वेळोवेळी अस्वस्थता व्यक्त केली होती.
रत्नागिरी येथे बंडखोरीची पार्श्वभूमी विशद करताना सामंत यांनी पडद्यामागच्या घडामोडी सांगितल्या.