
सामान्य अध्ययन पेपर पहिला – आधुनिक भारत
सामान्य अध्ययन पेपर पहिला – आधुनिक भारत
या प्रदेशातून प्राचीन भारतातील व्यापारासाठी प्रसिद्ध असणारा रेशीम मार्ग गेलेला होता.
परीक्षेमध्ये एखाद्या प्रश्नाचे उत्तर निबंधात्मक पद्धतीने लिहावे की मुद्दे पद्धतीने हे प्रश्नाच्या स्वरूपानुसार ठरवावे लागते.
प्रत्येक वर्षी भारताला विविध प्रकारच्या आपत्तींना सामोरे जावे लागत आहे.
संपन्न जैवविविधता असलेल्या जगातल्या मोजक्या प्रदेशांपकी भारत देश एक आहे.
जागतिकीकरण झालेल्या जगात बौद्धिक संपदा अधिकार यांना विशेष महत्त्व आहे आणि हे खटल्याचे एक स्रोत बनले आहे.
सामान्य अध्ययन पेपर तीनमधील आर्थिक विकास या घटकासाठी हे दस्तावेज महत्त्वपूर्ण अभ्यास साहित्य आहेत.
भारत सरकारने १९९१ च्या आर्थिक सुधारणा धोरणाअंतर्गत आर्थिक उदारीकरणाच्या नीतीचा अवलंब केला,
भारतात दिली जाणारी अनुदाने हे राजकोषीय धोरणाचा महत्त्वाचा भाग आहेत.
कृषीपूरक जमीन सुधारणा आराखडा आणि अंमलबजावणीमध्ये येणाऱ्या अडथळ्यांची चर्चा करा
भारतातील आर्थिक नियोजन पद्धतीमध्ये १९९१ नंतर काही मूलभूत बदल करण्यात आलेले आहेत