
गणेशोत्सव विसर्जनादरम्यान तलावांमधील प्रदूषण रोखण्यासाठी वसई- विरार महापालिकेने यंदा अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
गणेशोत्सव विसर्जनादरम्यान तलावांमधील प्रदूषण रोखण्यासाठी वसई- विरार महापालिकेने यंदा अनोखा प्रयोग करण्याचे ठरवले आहे.
वसईतील बहुचर्चित जिल्हा सत्र न्यायालयाचा प्रश्न अखेर सुटला आहे. नायगाव पश्चिमेच्या उमेळा येथील १५ एकर जागा मंजूर करण्यात आली असून,…
शहरातील वाढत्या प्रदूषणामुळे हरित लवादाने महापालिकेला प्रतिमाह १० लाख रुपयांचा दंड ठोठावल्यानंतर महापालिकेने शहरात मलनि:सारण प्रकल्प (एसटीपी) प्रकल्प सुरू करण्यासाठी…
काल रात्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शवला
दुर्घटनेनंतर बिल्डर फरार असून त्याचा शोध सुरू आहे.
जुलैच्या पहिल्या आठवडय़ात पडलेल्या पावसाने वसई-विरार महापालिकेच्या सर्व दाव्यांची पोलखोल केली.
ढिगार्यातून बाहेर काढण्याचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू
वाहनांमध्ये संकुचित नैसर्गिक गॅस (सीएनजी)च्या ऐवजी आता संकुचित जैव इंधन (सीबीजी) वापरले जाणार आहे.
यावेळी एकल वापर असणाऱ्या प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिक बंदीची मोहीम राबवण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर आहे.
एव्हरशाइन सिटी येथे राहणारे ६० वर्षीय दिलीप सावंत हे गेली अनेक वर्षे नियमित मतदान करत आहेत. मात्र त्यांचे नाव कुठल्याच…
आता शहरात नऊ ठेकेदारांऐवजी केवळ एकच ठेकेदार नियुक्त केला जाणार आहे. त्याची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे
बनवाट अश्लिल छायाचित्रांच्या आधारे ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचे प्रकार वाढले आहेत.