
वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या भाईंदर खाडीवरील पुलासाठी लागणाऱ्या पाच विभागांच्या परवानग्यांपैकी तीन विभागांच्या परवानग्या मिळाल्या आहेत.
वसई आणि भाईंदरला जोडणाऱ्या भाईंदर खाडीवरील पुलासाठी लागणाऱ्या पाच विभागांच्या परवानग्यांपैकी तीन विभागांच्या परवानग्या मिळाल्या आहेत.
कसलाही अडथळा येऊ न देता अधिकाधिक फेरीवाल्यांना हे कर्ज देण्याचे आदेश पालिकांना दिले आहेत.
शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी वसई विरार महापालिकेने ४ रेल्वे उड्डाणपूल आणि रस्त्यावरी १२ उड्डाणपुलांचा प्रस्ताव नव्याने एमएमआरडीएकडे सादर केला…
मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेत आता महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश केला जाणार आहे.
संकटग्रस्तांना मदत करण्यापासून आत्महत्या करणाऱ्याचे प्राण वाचविण्यातदेखील यश आले आहे.
नालासोपाऱ्यातून कुख्यात नक्षलवादी संघटनेच्या नेत्याला नुकतीच मुंबईच्या दशहतवादी शाखेने अटक केली.
स्मशानातील धुराचे प्रदूषण रोखून पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने सहा ठिकाणच्या स्मशानभूमीत गॅस दाहिन्या सुरू केल्या. मात्र वर्ष उलटूनही त्या…
परंपरेला आणि भक्तिभावाला धक्का न लागता गणरायाचे विसर्जन करण्यासाठी पालिका यासाठी जनजागृती करत आहेत.
एका जोडप्याने या मुलाला आमिष दाखवून आपल्याजवळ बोलावले आणि त्याचे अपहरण केले
यामुळे आता नवीन वादाला तोंड फुटले आहे
नेहमीप्रमाणे रात्री जेवण करून हे कुटुंब झोपी गेले होते, त्यानंतर मुलांना त्रास सुरू झाला
ई-वाहने उपलब्ध नसल्याने वसई विरार महापालिकेच्या विविध विभागांतील वाहनांच्या रखडलेल्या खरेदी प्रक्रियेचा प्रश्न सुटला आहे.