
गेल्या अनेक वर्षांपासून वसईचे हरितपण टिकविण्यासाठी ग्रामीण भागात ०.३३ वाढीव चटई क्षेत्रफळाची तरतूद होती. मागील वर्षी प्रसिध्द झालेल्या एकात्मिक विकास…
गेल्या अनेक वर्षांपासून वसईचे हरितपण टिकविण्यासाठी ग्रामीण भागात ०.३३ वाढीव चटई क्षेत्रफळाची तरतूद होती. मागील वर्षी प्रसिध्द झालेल्या एकात्मिक विकास…
शहरात धोकादायक इमारतींची संख्या वाढू लागली आहे. यामुळे या इमारतीत राहणाऱ्या लोकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे.
वसईत एका सामाजिक संस्थेने बांधलेले राष्ट्रपुरुषांचे ६ पुतळे धूळखात पडले आहेत. ज्या संस्थेने पुतळे उभारले ती संस्था ३० वर्षांपूर्वीच बरखास्त…
गेल्या काही दिवसांत वसई-विरार शहर गोळीबारांच्या आवाजाने दणाणून गेले आहे.
अपहरणकर्त्यां कंसा सिंग याने मुलीला पळवून मालाड पश्चिम येथील एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत नेले होते.
आम्ही बंकर मध्ये लपायचो. कधी काय होईल सांगता येत नव्हतं, असंही सांगितलं आहे.
पूर्ववैमनस्यातून गोळीबाराची घटना घडल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे
पोलिसांनी दार उघडल्यावर तरुणीचा मृतदेह पलंगावर आढळला
डॉक्टर नसतानाही बेकायदा रुग्णालय चालवत असल्याबद्दल तुळिंज पोलिसांनी सुनील वाडकर याला अटक केली आहे.
बोगस डॉक्टर सुनील वाडकर याने नालासोपाऱ्यात जे नोबेल नावाचे अनधिकृत रुग्णालय सुरू केले होते.
शहरातील आरक्षित भूखंडे एकामागोमाग एक नष्ट होऊ लागल्याने मैदाने, उद्याने, रुग्णालये, शाळा, वाहनतळ पासून विविध लोकोपयोगी प्रकल्पांना जागाच उरली नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी महाराष्ट्रातील शिवप्रेमी जनता वाटेल ते करायला तयार होते.