
सत्ताधाऱ्यांना ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असे म्हणणे वेळ आली आहे,
सत्ताधाऱ्यांना ‘कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा’ असे म्हणणे वेळ आली आहे,
एफआरपी कायद्याप्रमाणे चौदा दिवसांत एकरकमी शेतकऱ्यांना पसे न देणाऱ्या कारखान्यांच्या संचालकांवर गुन्हे दाखल करावेत
अतिशय कार्यक्षम आणि धडाकेबाज तथा पारदर्शी आणि कडक शिस्तीचे असे तुकाराम मुंढे हे …
यंदा शुक्राचा अस्त असल्याने सुटीच्या कालावधीत म्हणजे मे-जूनमध्ये लग्नाचे मुहूर्त नाहीत.
धुक्याच्या मंद पदरामध्ये लपेटलेला पंचगंगा नदीचा ऐतिहासिक घाट बुधवारी पहाटे सहस्र पणत्यांच्या उजेडाने उजळून निघाला
पाच महापालिकांच्या सांडपाण्यावर सुवेज प्रकल्पाच्या माध्यमातून प्रक्रिया करून ते पाणी परिसरातील उद्योग प्रकल्प व एमआयडीसी भागाला येत्या दोन वर्षांत उपलब्ध…
आमीरखान काय म्हणाला, त्या पेक्षाही मला शहीद संतोष महाडिक यांच्या कुटुंबीयांचा प्रश्न महत्त्वाचा वाटतो
अॅड. आंबेडकर यांनी सरकारने राजकीय दबाव आणून तपासात अडथळा आणल्यास तुमचे पितळ उघडे पाडू, असा इशाराही दिला
काँग्रेस पक्षातर्फे उमेदवारी मिळावी यासाठी माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे यांनी अशोकराव चव्हाण यांची भेट घेतली
समीर गायकवाड याने शनिवारी पोलिसांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते
कार्ला येथे एकवीरा देवीचे दर्शन घेऊन परतत असलेल्या कोळी बांधवांवर सोमवारी पहाटे दोनच्या सुमारास काळाने घाला घातला
एकाच जमिनीची अनेकांना विक्री करण्याचे प्रकार होत आहेत