-
कसोटी, टी-२० किंवा वन-डे तिन्ही प्रकारच्या क्रिकेट सामन्यांत गोलंदाजांची भूमिका महत्वाची असते.
-
प्रतिस्पर्धी संघाला विजयासाठी कमी आव्हान असलं तरीही त्यांना लवकरात लवकर कसं बाद करता येईल याचा प्रयत्न गोलंदाज करत असतात.
-
अनेकदा भारतीय गोलंदाजांनी संघाला खडतर काळात विजय मिळवून दिला आहे.
-
मात्र काही सामन्यात भारतीय गोलंदाजांची धुलाईही झाली आहे. आज आपण वन-डे क्रिकेटमध्ये सर्वात जास्त धावा देणाऱ्या ५ भारतीय गोलंदाजांबद्दल जाणून घेणार आहोत.
-
भुवनेश्वर कुमार
-
२) विनय कुमार – भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया, २०१३, १० षटकांत १०२ धावा
-
भुवनेश्वर कुमार
-
४) झहीर खान – भारत विरुद्ध श्रीलंका, २००९, १० षटकांत ८८ धावा
-
५) युजवेंद्र चहल – भारत विरुद्ध इंग्लंड, २०१९, १० षटकांत ८८ धावा

RCB vs PBKS IPL Final: आरसीबीने १८ वर्षांनी अखेरीस आयपीएल ट्रॉफीवर कोरलं नाव, विराट कोहलीच्या डोळ्यात अश्रू