केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या पाठपुराव्यामुळे जळगावातील रावेर आणि बोदवड स्थानकांवर लांब पल्ल्याच्या गाड्यांना थांबा मिळाला आहे, या गाड्यांच्या थांब्यांमुळे…
स्वातंत्र्य दिन, जन्माष्टमी आणि रविवार अशा सलग सुट्ट्यांमुळे, बाहेरगावी जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. गोव्याला जाणाऱ्या नियमित आणि विशेष रेल्वेगाड्यांची प्रतीक्षा…
आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर, रेल्वेच्या पायाभूत सुविधा अद्ययावतीकरणाच्या प्रस्तावांबाबत नाशिकचे खा. राजाभाऊ वाजे यांनी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला होता.
ऑगस्ट महिन्यातील सलग सुट्ट्या आणि सणाच्या निमित्ताने मुंबईहून नागपूर, कोल्हापूर, मडगाव दरम्यान १२ विशेष रेल्वेगाड्या चालविण्याची घोषणा करण्यात आली आहे.