रत्नागिरी जिल्ह्यात कोसळणा-या मुसळधार पावसाने यावर्षी जिल्ह्यातील मुक्काम वाढविला आहे. नोव्हेंबर महिना सुरु झाला तरीही पाऊस जाण्याचे नाव नसल्याने जिल्ह्यातील…
नोव्हेंबर महिन्यातही सुरू असलेल्या पावसामुळे आता रब्बी पिकांवरही परिणाम होणार असून हा हंगाम दोन महिन्यांनी लांबणार असल्याने कडधान्येही महागण्याची शक्यता…
सर्वसाधारणपणे सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस किंवा दसऱ्यापूर्वी संपणारा पाऊस यंदा दिवाळीनंतरदेखील सुरू आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीपर्यंत सुरू राहिलेल्या या पावसामुळे रब्बी पिकांसह…
मागील काही दिवसांपासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कापणीला आलेल्या पिकाचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आर्थिक…