scorecardresearch

विकासाचा मुद्दा अन् सामूहिक जबाबदारी

‘जैतापुरात पुन्हा रण पेटणार’ या शीर्षकाची मुखपृष्ठावरील बातमी ‘बत्ती असेलच.. साक्षीला’ या शीर्षकाचा सचिन रोहेकर यांचा विचार आणि ‘दोन वाटा…

निकाल झाला, संस्कारांचे काय ?

शांततेची शिक्षा (१२ सप्टें.) या अग्रलेखात भारतीय समाजाच्या उन्मादी वृत्तीवर अचूक बोट ठेवले आहे. कितीही कायदे केले नि स्त्री -पुरुष…

ज्यांचे हात थरथरले नाहीत, त्यांची पदे गेली

‘पवारांचा वार’ ही बातमी वाचली. पवार पहिल्यांदाच स्पष्ट बोलले आणि ते कातावलेलेही दिसले. दुर्दैवाचा भाग असा की मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण…

भ्रष्टाचार, भाववाढ, निष्क्रियतेला आमंत्रण देणारी अन्नसुरक्षा

अन्नसुरक्षा कायदा पास करून शासनाने बाजी मारली आहे. अशा प्रकारचा कायदा करणारा भारत हा मोठा देश असावा. त्याची स्तुती शासन…

हे कसे मिळवणार ‘आंतरराष्ट्रीय दर्जा’?

मुंबई विद्यापीठाने आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करावा; पहिल्या शंभर जागतिक विद्यापीठांत स्थान मिळवावे, असे मा. राज्यपाल म्हणाल्याचे वाचले.

मार्टनि ल्यूथर यांना आरक्षणाची गरज का वाटली नाही?

‘लाँग मार्च आणि भारतीय चळवळी’ हे केशव आचार्य यांचे पत्र (लोकमानस, २ सप्टेंबर) वाचले. आपल्याकडे बंदसाठी धाकदटपशा आणि हिंसाचार केला…

रेशन भ्रष्टाचाराला आणखी ‘सुरक्षा’

‘लबाडाघरचे आवतण’ हा अग्रलेख (२८ ऑगस्ट) वाचला. भारतात सध्या असुरक्षिततेचे वातावरण आहे. महिला, अंधश्रद्धाविरोधक, माहिती अधिकारात भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे किंबहुना रुपयादेखील…

दोघांचे भांडण.. लाभ कुणाचाच नाही!

राष्ट्रवादीचेच दोन आमदार – विनायक मेटे आणि जितेन्द्र आव्हाड भांडताना पाहून लोण्याच्या गोळ्यासाठी भांडणाऱ्या दोन बोक्यांची आठवण येते.

संबंधित बातम्या