धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गाचा मंजूर नियोजित आराखडा डावलून वळण रस्ता बिडकीनजवळून नेण्याच्या विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या सूचनांमुळे या प्रकल्पात नोकरशाही…
एकीकडे नांदूर-मधमेश्वर प्रकल्पाच्या डाव्या, उजव्या कालव्यांचे पाणी पळविले जात असताना नगर जिल्ह्य़ातील नेते व कार्यकर्त्यांनी कालव्याला पाणी सुरूच ठेवावे, अशा…
पावसाळी हंगामाच्या ४० दिवसातच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जलसिंचन प्रकल्प सरासरी दोन तृतीयांश भरले असून, बहुतांश प्रकल्प क्षमतेने भरण्याच्या मार्गावर आहेत.
गेल्या वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीने लोअर दुधना प्रकल्पात पाण्याचा ठणठणाट असताना अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे बुधवारी मोठा पाऊस होऊनही जलसाठा वाढला नाही.