बेशिस्त वाहतूक, पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळय़ा पदपथांचा अभाव, रस्ते ओलांडताना केला जाणारा हलगर्जीपणा आदी कारणांमुळे राज्यात अपघातांची संख्या वाढत असून त्यात…
कल्याण पूर्वेतील मलंगगड रस्त्यावर चक्कीनाका येथे रस्ता ओलांडत असताना एका विद्यार्थीनीला भरधाव वेगात असलेल्या रिक्षा चालकाच्या रिक्षेने जोराची धडक दिली.
तिरोडा येथील शहीद मिश्रा शाळेजवळ आज, शुक्रवारी सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास वाळू भरलेल्या टिप्परच्या धडकेत स्कुटीस्वार महिलेचा घटनास्थळीच मृत्यू झाला.