राज्य सरकारचे सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित राज्य बालनाट्य स्पर्धा व अपंग बालनाट्य स्पर्धेच्या समन्वयाची जबाबदारी बालरंगभूमी परिषद, मुंबई या संस्थेकडे…
पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांच्या ‘ऑपरेशन लोटस’ घोषणेनंतर नगर जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग आला असून भाजपमध्येही अंतर्गत अस्वस्थता वाढताना दिसते आहे.
Rajiv Gandhi Student Accident Scheme : राजीव गांधी विद्यार्थी अपघात सानुग्रह योजनेतून जिल्ह्यातील १९८ विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना २ कोटींची मदत मिळाली…
महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार मतदारयादीचा कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे.