सिडकोच्या नैना प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्यातील ८० गावे वगळण्याचा निर्णय राज्यसरकारने घेतला. आता या ८० गावांचा एमएमआरडीएच्या माध्यमातून विकास केला जाणार…
दरवर्षी हरिहरेश्वर समुद्र किनाऱ्यावर कासव संवर्धन प्रकल्प राबविला जातो. अंड्यातून बाहेर पडलेल्या कासवांचा समुद्रपर्यंतचा प्रवास पाहणे हा एक विलक्षण अनुभव…
कोकणभूमी प्रतिष्ठान व जंजिरा ऍडव्हेंचर टुरिस्ट ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने राजपुरी खाडीत रंगल्या शिडाच्या बोटींच्या शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते.