कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमतेचा वापराला चालना देण्याचे धोरण राज्य सरकारने जाहीर केले आहे. यंदाच्या खरीप हंगामापासून विविध पिकांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता…
येत्या काळात चित्रपटनिर्मितीत हे तंत्र अधिकाधिक महत्वाची भूमिका बजावणार आहे, असा सूर मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या ‘वेव्हज’ परिषदेतील विविध चर्चासत्रातूनही…
सोलापूर जिल्हा परिषदेच्या १२ शाळांमधील २२५ विद्यार्थ्यांच्या वार्षिक परीक्षेच्या उत्तरपत्रिका ‘एआय ‘च्या मदतीने तपासून अंतिम निकाल लावण्याचा संशोधन प्रकल्प नुकताच…