औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
Devendra Fadnavis, Vasantrao Naik, Banjara Community : दिवंगत मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राला अन्नधान्यात स्वयंपूर्ण केले, परंतु त्यांच्या पश्चात बंजारा…
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांनी मराठवाड्यातील दौऱ्यात कर्जमाफीचा मुद्दा ठळकपणे मांडत सरकारवर हल्लाबोल करत शेतकऱ्यांसाठी लढा सुरू ठेवण्याचा निर्धार…
NCC Chhava Academy : महाराष्ट्र एनसीसीच्या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजारांनी वाढवण्यात आली असून, पडेगावमध्ये उभारण्यात येणारी छावा एनसीसी अकादमी पुढील…
छत्रपती संभाजीनगरमध्ये मदतीच्या पॅकेजचा शासन निर्णय निघण्यापूर्वीच भाजपने जाहिरातीचे फलक लावले, तर उद्धव ठाकरे गट कर्जमाफीसाठी ‘हंबरडा मोर्चा’ची तयारी करत…
नियुक्त केलेल्या ५९ वकिलांमध्ये सर्वोच्च न्यायालयासाठी २, औरंगाबाद खंडपीठासाठी १५ आणि जिल्हा व तालुका स्तरावरील न्यायालयांसाठी उर्वरित वकिलांचा समावेश आहे.
आरक्षणाच्या मागणीसाठी झालेल्या आत्महत्यांच्या घटनांमध्ये, मृतांच्या खिशात आढळलेल्या चिठ्ठ्या खोट्या असून, या प्रकरणी नातेवाईकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार…