औरंगाबाद (Aurangabad) या जिल्ह्याला छत्रपती संभाजीनगर असे म्हंटले जाते. इथे बीबी का मकबरा , दौलताबाद म्हणजेच यादवांचा देवगिरी किल्ला आहे. अजिंठा वेरूळ अशा प्रसिद्ध लेण्या इथे आहेत. आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असे ओळख असलेले जायकवाडी धरण याच जिल्ह्यात येते.
Samruddhi Mahamarg Features: समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा तांत्रिकदृष्ट्या सर्वात कठीण आणि महत्त्वाचा टप्पा आहे. या टप्प्यात अनेक पायाभूत सुविधांचा समावेश…
Aurangzeb Tomb News : खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण देण्यात यावे, अशी मागणी मुघलांच्या कथित वारसाने संयुक्त राष्ट्रसंघाकडे पत्राद्वारे केली…
Sanjay Shirsat on Khuldabad : सामाजिक न्यायमंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी खुलताबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर भाष्य केलं आहे.
नवी मोठी गुंतवणूक हवी असल्यास डीएमआयसीमध्ये नव्याने भूसंपादनाची प्रक्रिया हाती घ्यावी लागणार आहे. गेल्या वर्षभरात गुंतवणुकीचा वेग कमालीचा वाढल्याचा दावा…