scorecardresearch

पावसाने दाणादाण!

वादळीवाऱ्यासह औरंगाबाद शहरात झालेल्या जोरदार पावसामुळे दाणादाण उडाली. एवढी की, शहरातील काही भागात झाडे उन्मळून पडली. विजेचे खांब वाकले. तारा…

डॉ. पांढरीपांडे यांना पुरस्कार

मलेशिया येथील क्वाललांपूर येथे होणाऱ्या जागतिक बाजारपेठ परिषदेच्या निमित्ताने दिला जाणारा ‘शैक्षणिक नेतृत्व पुरस्कार’ डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू…

रोहित्रांमधील तांब्याची पट्टी चोरणारे दोघे अटकेत

सिडको भागातील रोहित्रांमधून तांब्याची पट्टी चोरणाऱ्या दोघांना जीटीएलच्या कर्मचाऱ्यांनी पकडून सिडको पोलिसांच्या हवाली केले. त्यांनी १५ हजार रुपयांच्या तांब्याच्या पट्टय़ा…

ऊर्जा बचतीबाबत सीएमआयएची आज परिषद

चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रीज अ‍ॅन्ड अ‍ॅग्रिकल्चरच्या वतीने १४ सप्टेंबर रोजी सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योगांना लागणाऱ्या ऊर्जेच्या वापर कसा केला…

‘औद्योगिक संधी’ विषयावर दोन दिवस राष्ट्रीय परिषद

दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडोरमध्ये औरंगाबाद शहराचा समावेश असल्याने ‘नवीन मोठय़ा औद्योगिक वसाहतीमध्ये संधी आणि आव्हाने’ या विषयावर महात्मा गांधी मिशनच्या इन्स्टिटय़ूट…

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेत औरंगाबादची राज्यात बाजी

सेवेची दहा वर्षे पूर्ण केलेल्या पोलीस शिपाई ते सहायक उपनिरीक्षक या वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी उपनिरीक्षक पदासाठी घेतलेल्या परीक्षेत औरंगाबाद पोलीस आयुक्तालयाने…

पावसाच्या सरींसह बाप्पांचे जल्लोषात स्वागत

मराठवाडय़ात गणरायाचे मोठय़ा थाटामाटात आगमन झाले. हलक्या पावसाच्या शिडकाव्याने परतीचा पाऊस येतो आहे, हा संदेश बाप्पा घेऊन आला. शहरात सकाळच्या…

राष्ट्रवादीच्या मेळाव्यात सर्वच नेत्यांचे लक्ष्य गोपीनाथ मुंडे!

लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या तयारीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शनिवारी आयोजित विभागीय मेळाव्यात टीकेचे लक्ष्य होते गोपीनाथ मुंडे.

समन्यायी पाणीवाटप

जायकवाडी जलाशयात समन्यायी पद्धतीने पाणीवाटप केले जावे, अशी मागणी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे यांनी शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विभागीय मेळाव्यात…

साडेचारशे टन कचरा टाकायचा कुठे?

नारेगावसह डंपिंग ग्राऊंड भोवतालच्या १४ गावांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असल्याचा दावा करीत नारेगाव येथील ग्रामस्थांनी शुक्रवारी महापालिकेच्या कचरा वाहून…

जायकवाडी संघर्ष समितीचे मनपासमोर पिपाणी आंदोलन

ज्या शेतकऱ्यांसाठी जायकवाडी धरण बांधले, त्यांना वाऱ्यावर सोडल्यासारखी स्थिती आहे. सध्या धरणात केवळ २३ टीएमसी पाणी आहे. स्थिती अत्यंत गंभीर…

संबंधित बातम्या