scorecardresearch

युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना परिवर्तन पुरस्कार

या वर्षीचा परिवर्तनचा पुरस्कार युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना देण्यात येणार आहे. २० वर्षांपासून बी. रघुनाथ स्मृतिसंध्येचे आयोजन नाथ परिवार…

जायकवाडी पाणीप्रश्नावर नवी समिती होणार

जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय ४० जणांची समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर…

दुचाकी उत्पादन, विक्रीवर सावट!

गेल्या वर्षीच्या दुष्काळाचे परिणाम मराठवाडय़ाच्या वाहन व उद्योग दिसू लागले आहेत. विविध क्षेत्रांतील विक्रीचा वेग मंदावला आहे.

‘हमारा बजाज’ची ‘सेझ’मधून माघार!

औरंगाबाद शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत बजाजच्या ताब्यात असणाऱ्या ९०० एकर जमिनीपकी १५० एकर जागेवर विशेष आर्थिक क्षेत्राची (सेझ) केलेली मागणी…

‘मुंबई, नागपूर, औरंगाबादसह चार ठिकाणी ई-कोर्टसाठी प्रयत्न’

मुंबईसह नागपूर, गोवा व औरंगाबाद या ठिकाणी ई प्रणालीने न्यायालयाचे कामकाज करण्याचा मानस आहे. औरंगाबाद खंडपीठही ‘ई-कोर्ट’ म्हणून विकसित व्हावे,…

हुबेहूब ‘अजिंठा’!

अजिंठय़ातील काही लेणी हुबेहूब बनविता येतील? असे विचारण्याचे धाडस कोणी केल्यास त्याला वेडय़ात काढले जाईल. दुसऱ्या शतकापासून सातव्या शतकापर्यंत चित्र…

औरंगाबादच्या टोळीला होती सेलू पतसंस्था लुटीची सुपारी!

सेलू येथील रेणुकामाता मल्टीस्टेट को-ऑप अर्बन क्रेडिट सोसायटीवर कर्मचाऱ्यांनीच औरंगाबादच्या टोळीला सुपारी देऊन दरोडा टाकण्याचा बनाव रचण्यास सांगितले होते. सहा…

मुंबई बलात्काराच्या घटनेचे मराठवाडय़ात संतप्त पडसाद

मुंबईत महिला छायाचित्रकारावर झालेल्या बलात्काराचा मराठवाडय़ात ठिकठिकाणी तीव्र निषेध करण्यात आला. औरंगाबाद, नांदेड, बीड, लातूरसह बहुतेक ठिकाणी विविध पक्ष, संघटनांनी…

कोरडवाहू शेती अभियानातून शाश्वत विकासावर भर – विखे

राज्यातील बहुतांश शेती कोरडवाहू आहे. या शेतीत उत्पन्न व उत्पादकता वाढवून शेतीचा शाश्वत विकास आणि शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून देण्याभर…

दाभोलकरांचा ‘मारुती’!

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची निर्घृण हत्या झाली आणि चेहरा आठवला तो मारुती बनसोडेचा. मारुतीचा खंडोबाबरोबर पट लावलेला. पट लावणे म्हणजे…

‘विद्यापीठातील सायन्स पार्कला १० कोटी मंजूर’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील सायन्स पार्कसाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी १० कोटी निधी जाहीर केला. विद्यापीठाच्या ५५व्या वर्धापनदिनानिमित्त…

हिंगोली काँग्रेसकडे?

आगामी लोकसभा निवडणुकीत जालना किंवा औरंगाबाद यापैकी एक मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसकडे येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये…

संबंधित बातम्या