scorecardresearch

‘इन्स्पायर अवार्ड’अंतर्गत राज्य विज्ञान प्रदर्शन

बहुतांशी शाळांमध्ये शिक्षक बोलत असतो आणि विद्यार्थी ऐकत असतात. ही पद्धत बदलायला हवी. संवाद दोन्ही बाजूंनी व्हायला हवा. केवळ पुस्तके…

गोदावरी खोऱ्याचा जलआराखडा पूर्ण

निम्माअधिक महाराष्ट्र कवेत घेणाऱ्या गोदावरी खोऱ्याचा बहुप्रतीक्षित जलआराखडा पूर्ण झाला असून, येत्या काही दिवसांत तो राज्य जल मंडळाकडे मान्यतेसाठी पाठविण्यात…

मनसेचा पाठिंबा, शिवसेना पराभूत; जि. प. च्या अध्यक्षपदी काँग्रेसच्या शारदा जारवाल

जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसच्या शारदा जारवाल यांनी विजय मिळविला. त्यांना ३६ मते, तर शिवसेनेच्या नंदा ठोंबरे यांना २२ मते…

महावितरण प्रवेशद्वारास शिवसेनेने ठोकले टाळे!

कृषिपंपाची थकबाकी असल्याने जिल्ह्य़ात वीज खंडित करून महावितरणने सक्तीने वसुली सुरू केली आहे. मात्र, टंचाई व दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांचे अर्थकारण…

आसाराम समर्थक रस्त्यावर

आध्यात्मिक गुरू आसाराम बापूंच्या अटकेच्या निषेधार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केलेल्या बापूसमर्थक भक्तांनी दुपारी शिवाजी चौकात रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू…

‘कायमचे अपंगत्व आलेल्या मुलास भरपाईचे १ लाख ३७ हजार द्यावेत’

अपघातातील जखमीला नुकसानभरपाई म्हणून १ लाख ३७ हजार रुपये साडेसात टक्के व्याजासह देण्याचा आदेश मोटार अपघात न्यायाधिकरणाने बसचालक प्रकाश नाईकवाडे…

वीजप्रश्नी शिवसेनेचे २ सप्टेंबरला आंदोलन

कृषी पंपाच्या थकबाकीसाठी सुरू असणारी सक्तीची वसुली थांबावी या मागणीसाठी जिल्हय़ातील मुख्य अभियंता, कार्यकारी अभियंता व सर्व ८२ वीज केंद्रांत…

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीसाठी निधी देऊ -पतंगराव कदम

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या पिकांसाठी निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करू, असे पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनी सांगितले. शासकीय विश्रामगृहात मदत,…

युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना परिवर्तन पुरस्कार

या वर्षीचा परिवर्तनचा पुरस्कार युवा नाटककार राजकुमार तांगडे यांना देण्यात येणार आहे. २० वर्षांपासून बी. रघुनाथ स्मृतिसंध्येचे आयोजन नाथ परिवार…

जायकवाडी पाणीप्रश्नावर नवी समिती होणार

जायकवाडीच्या पाणीप्रश्नावर लढा देण्यासाठी सर्वपक्षीय ४० जणांची समिती गठीत करण्यात येणार आहे. या समितीच्या माध्यमातून १७ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर…

दुचाकी उत्पादन, विक्रीवर सावट!

गेल्या वर्षीच्या दुष्काळाचे परिणाम मराठवाडय़ाच्या वाहन व उद्योग दिसू लागले आहेत. विविध क्षेत्रांतील विक्रीचा वेग मंदावला आहे.

‘हमारा बजाज’ची ‘सेझ’मधून माघार!

औरंगाबाद शहराजवळील वाळूज औद्योगिक वसाहतीत बजाजच्या ताब्यात असणाऱ्या ९०० एकर जमिनीपकी १५० एकर जागेवर विशेष आर्थिक क्षेत्राची (सेझ) केलेली मागणी…

संबंधित बातम्या