ठाणे जिल्ह्यातील वालधुनी नदीची प्रदुषणामुळे गटारगंगा झाली आहे. उल्हासनदीत दिवसेंदिवस मिसळणारे सांडपाणी आणि प्रदुषणकारी घटकांमुळे नदीचेही प्रदुषण वाढले आहे.
गेल्या काही दिवसात केलेल्या कार्यालयीन सुधारणा, पारदर्शकता, नागरिकस्नेही कार्यालयीन बदलांमुळे पालिकेचा प्रथम क्रमांक आल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.
भारत पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीत भारतातील विविध शासकीय संस्था, कार्यालये आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या संकेतस्थळांवर तब्बल १५ लाख सायबर…
बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या किनारी पात्रात मातीचा भराव टाकल्याचा प्रकार स्थानिक नागरिकांनी आणि समाजसेवी संस्थांच्या सदस्यांनी नुकताच समोर आणला.