या निमित्ताने स्वत: मुख्यमंत्र्यांच्या अधिक जवळ जाण्याचा, तसेच मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या आणि त्यात आडकाठी ठरणाऱ्या स्वपक्षीय विरोधकांना संदेश देण्याचा प्रयत्न…
वाढदिवसानिमित्ताने फलकबाजी, प्रसिद्धीमाध्यमांमध्ये जाहिराती करू नयेत, अशा सूचना फडणवीस यांनी जाहीरपणेही दिल्या होत्या आणि प्रदेश भाजपनेही तसे आवाहन केले होते.
‘सध्याच्या सत्ताधाऱ्यांकडून लोकशाही मूल्यांचा संकोच होत असताना सुजाण नागरिकांनी आवाज उठवणे अत्यावश्यक आहे,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ समाजवादी नेते डॉ. बाबा…