बाणगंगा तलावातील पाणीपातळी प्रचंड वाढल्याने पाण्याचा योग्य विसर्ग करण्यासाठी स्थानिक रहिवासी आणि ट्रस्टकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र तलावाच्या तळाशी असलेले…
पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सुरू केलेला कबुतरखाना उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत असल्याचा आरोप करत शिवसैनिकांनी आंदोलन केले.
महापालिकेच्या वतीने वकील अक्षय शिंदे यांनी प्रतिज्ञापत्र दाखल करून पाच तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती न्यायालयाला दिली.
मुंबईत गेल्या कित्येक वर्षांपासून कोणत्या ना कोणत्या पुलाची कामे सुरू आहेत. एका पुलाचे काम पूर्ण झाले, तरी दुसरा पूल पाडलेला…
बाळासाहेबांचे नाव वापरून राजकारण करणाऱ्या ठाकरे बंधूंना मुंबईकर कंटाळले असून, मुंबई महापालिकेत आता महायुतीचाच विजय होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त…
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्यासाठी मुंबई महापालिकेने तत्काळ मोहीम राबवावी, असे निर्देश राज्य सरकारने पावसाळी अधिवेशनात दिले होते. त्यानंतर मुंबई महापालिकेने…
मुंबई महापालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नाही. तरीही राजकीय पक्षांनी या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. पक्षबांधणी, पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका, जबाबदाऱ्यांचे…
Supreme Court on Maharashtra Local Body Elections Dates : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राज्य राज्य निवडणूक आयोगाला…
महापालिकेच्या नवीन कठोर निकषांमुळे अतिदक्षता विभागासाठी सेवा पुरवण्यासाठी कंत्राटदार निविदा भरण्यास टाळाटाळ करत आहेत.
मुंबईतील कबुतरखान्यांच्या वादादरम्यान, पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ नवीन कबुतरखान्याचे उद्घाटन केल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही दिवाळीनिमित्त पालिका कर्मचाऱ्यांना बोनस आणि सानुग्रह अनुदान देण्यात यावे, अशी मागणी सादर करण्यात आली आहे.
अमित साटम यांनी मोकळ्या जागांवर खासगी संस्थांना देण्यात येणाऱ्या दत्तक धोरणाला विरोध करत महापालिकेच्या तात्पुरत्या धोरणाला स्थगिती देण्याची मागणी केली…