मुंबईतील पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय लोकलमध्ये ११ जुलै २००६ रोजी झालेल्या साखळी स्फोटांप्रकरणी सर्व १२ आरोपींची उच्च न्यायालयाने निर्दोष सुटका केली.याप्रकरणी…
या प्रकरणात तपासकर्त्यांनी सादर केलेले पुरावे फेटाळून लावतानाच आरोपींचा ‘अमानवी आणि क्रूर’ पद्धतीन छळ करून त्यांचे कबुलीजबाब घेण्यात आल्याचे निरीक्षणही…