ज्या ‘शांतिस्वरूप भटनागर पुरस्कारां’ची घोषणा गेली दोन वर्षे केंद्र सरकारने रोखून ठेवली आहे, तो पंचेचाळिशीच्या आतल्या शास्त्रज्ञांना मिळणारा पुरस्कार १९८०…
आत्मानिर्भर भारतचा भाग म्हणून सुरू करण्यात आलेल्या ऊर्जा वितरण क्षेत्रासाठी १.१२ लाख कोटी रुपयांच्या तरलता गुंतवणूक योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीतही त्यांचा…
देशातील विविध १८ प्रकारचे कारागीर व त्यांच्या छोटय़ा उद्योगांना अर्थसाह्य देणाऱ्या ‘पंतप्रधान विश्वकर्मा योजने’ला बुधवारी केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, त्यांच्या सरकारने ‘स्वानिधी योजने’द्वारे देशातील करोडो रस्त्यावरील विक्रेत्यांना ५०,००० कोटी रुपयांपर्यंतची आर्थिक मदत दिली आहे.
सोमवारी लोकसभेत मांडलेल्या आयुष्यमान भारत-पीएमजेएवायच्या कामगिरीवरील लेखापरीक्षण अहवालात कॅगने हा खुलासा केला आहे. एकूण ७,४९,८२० लाभार्थी योजनेच्या लाभार्थी ओळख प्रणाली…
केंद्र सरकारचे धोरण कामगार विरोधी असल्याचा आरोप करीत क्रांतीदिनी कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीतर्फे शहरातून मोटारसायकल फेरी काढून निदर्शने…